शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

वारंवार होतोय वीजपुरवठा खंडित, वीजबिले न भरण्याचा दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 06:47 IST

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याप्रकरणी येथील पूर्वेकडील रामनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह सोमवारी एमआयडीसीतील महावितरण कार्यालयात धडक दिली.

डोंबिवली : वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याप्रकरणी येथील पूर्वेकडील रामनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह सोमवारी एमआयडीसीतील महावितरण कार्यालयात धडक दिली. वीजसमस्येबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास २४ जुलैपासून विजेची बिले भरली जाणार नाहीत, असा इशारा यावेळी देण्यात आला.पूर्वेकडील रामनगर, उर्सेकरवाडी, शिवमार्केट, म्हात्रेनगर, आयरेगाव आदी परिसरात अडीच महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. सतत खंडित होणाºया वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी याबाबतची तक्रार, मनसेचे स्थानिक नगरसेवक मंदार हळबे यांच्याकडे केली होती. अधिकाºयांशी संपर्क साधूनही वीजपुरवठ्यात कोणतीही सुधारणा होत नसल्याप्रकरणी सोमवारी हळबे यांच्यासह मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम, विशाल बढे, प्रथमेश खरात, प्रकाश थोरात, सागर तांबे, समीर भोर आदी पदाधिकाºयांनी हेमंत ताम्हाणे, नरेश खेडेकर, संदीप पाटील, राजन गाला, प्रकाश हिंगणे, सुशील सामंत आदी रहिवाशांना घेऊन एमआयडीसीतील महावितरणचे कार्यालय गाठले आणि वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याबाबत विचारणा केली. यावेळी कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांच्याशी चर्चा करण्यात आली. देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू असल्यामुळे वीजपुरवठा खंडित करावा लागत असल्याचे कारण यावेळी बिक्कड यांनी दिले. यावर आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळित न झाल्यास विजेची बिले भरणार नाही, असा इशारा मनसेने दिला.>शुक्रवारी विशेष मोहीमदोन एजन्सींमार्फत देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू आहेत. रामनगर आणि अन्य परिसरातील वीजपुरवठा खंडित होत असलेल्या तक्रारीसंदर्भात शुक्रवारी विशेष मोहीम राबवून तक्रारीचा निपटारा केला जाईल, असे आश्वासन रहिवासी आणि मनसेच्या पदाधिकाºयांना कार्यकारी अभियंता बिक्कड यांनी दिले.

टॅग्स :electricityवीज