शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आज सायंकाळपर्यंत ठाणे जिल्ह्यातील आरटीईच्या ६३७१ बालकांचे माेफत शालेय प्रवेश

By सुरेश लोखंडे | Updated: May 8, 2023 19:19 IST

१५ मेपर्यंत प्रवेशासाठी मुदत वाढ

ठाणे: वंचित व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक स्तरावरील इ १ ली ते ८ वी पर्यतचे शालेय शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी शिक्षणाचा हक्क (आरटीई) अंतर्गत २५ टक्के मोफत शालये प्रवेश राखीव ठेवले आहेत. त्याव्दारे आजच्या शेवटच्या िदवसापर्यंत सहा हजार ३७१ बालकांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत. उर्वरीत िवद्याथ्यार्ंना या शालेय प्रवेशाचा लाभ मिळवून देण्यासाठी १५ मेपर्यंत या शालेय प्रवेशाची मुदत वाढ देण्यात आली आहे.

या माेफत शालेय प्रवेशासाठी जिल्ह्यात ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्ष्k साठी शालेय प्रवेश निश्चित करण्यात येत आहेत. यासाठी ठाणे जिल्हयातील पाच तालुके व सहा मनपा कार्यक्षेत्रात आर.टी.ईच्या या प्रवेशासाठी लॉटरी ची प्रक्रीया राज्यस्तरावरून पुर्ण करण्यात आलेली आहे.यात ठाणे जिल्ह्यातील १० हजार ९९६ अर्जाची निवड झाली आहे. त्यापैकी साेमवार या शेवटच्या दिवसापर्यंत केवळ सहा ३७१ बालकांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत. निवड झालेल्या उर्वरीत बालकांच्या प्रवेशासाठी १५मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

बालकांच्या या शालेय प्रवेशासाठी पालकांनी ऍडमिट कार्ड, हमी पत्राची ची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका, महानगरपालिकेच्या पडताळणी केंद्रावर जायचे आहे. तेथील पडताळणी समितीकडून विहित कालावधीत आपल्या पाल्याचा शालेय प्रवेश दिलेल्या मुदतीत निश्चित करून घेण्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणविभागाकडून करण्यात आले आहे.

या प्रवेशास पात्र असलेल्या बालकांच्या पालकांना मोबाईलवर एसएमएस प्राप्त हाेईल. परंतु फक्त या एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक लिहून आपल्या पाल्याची निवड झाली अथवा नाही याची खात्री पालकांनी करून घ्यावी. या निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जाणार आहे.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा