शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ठाण्यातील मोकळ्या जागेवरील कचऱ्याची झळ चार गाड्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 20:41 IST

सर्वत्र कच-या प्रश्न भेडसावत आहे, त्यातच ठाणे असो या कल्याण येथील डम्पींगवर आगीच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच रविवारी दुपारी ठाण्यात एका मोकळ्या जागेवरील कच-याने पेट घेतला आहे.

ठाणे : घोडबंदर रोडवरील मानपाडा येथे कच-याला लागलेल्या आगीत चार वाहने जळाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. यामध्ये भंगारातील तीन वाहने जळून खाक झाली, तर उभ्या असलेल्या एका टेम्पोला या आगीची झळ बसली आहे. ही आग लावली की लागली, याबाबत समजू शकले नाही. परंतु, ही आग लावल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे ठामपा आपत्तीप्रमुख संतोष कदम यांनी सांगितले.मानपाडा येथील टिकुजिनीवाडी रोडवर असलेल्या मोकळ्या जागेवर कचरा फेकण्यात येतो. तेथे पसरलेल्या कच-याला रविवारी दुपारी आग लागली. ठामपा आपत्ती व्यवस्थापक कक्षाला याबाबत माहिती देण्यात आल्यावर ठामपा अग्निशामक दलाचे एक इंजीन आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, अग्निशामक जवानांनी ही आग काही मिनिटांतच आटोक्यात आणली. मात्र, या आगीत मोकळ्या जागेत उभ्या केलेल्या भंगारातील एक जीप आणि दोन कार जळून खाक झाल्या आहेत. तसेच तेथे उभ्या असलेल्या टेम्पोलाही आगीची झळ बसल्याने टेम्पोचा पुढील भाग जळाला आहे. हा टेम्पो सोमनाथ यादव यांचा आहे. 

 

 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेfireआग