शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कारवाईच्या निषेधार्थ फेरीवाल्यांचा मोर्चा, 250 फेरीवाल्यांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 04:22 IST

सतत २५ दिवस हटवले : हप्तेखोरीकरिता बडगा उगारल्याचा आरोप

भार्इंदर : मीरारोड येथील विजयपार्क, सिल्वरपार्क व ओम शांती चौकात गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांनी गेल्या २५ दिवसांपासून सतत कारवाई सुरू ठेवल्याच्या निषेधार्थ जनवादी हॉकर्स सभेच्या नेतृत्वाखाली सोमवारी फेरीवाल्यांनी पालिकेवर मोर्चा काढला.

विजयपार्क, सिल्वरपार्क व ओम शांती चौक परिसरात सुमारे २५० फेरीवाले गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत. फेरीवाल्यांचा व्यवसाय बेकायदेशीर असला तरी त्यांच्याकडून हप्ते गोळा करुन त्यांना बसवू देण्यात येत असल्याने फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फेरीवाल्याचा व्यवसाय करणाºयांचे पुनर्वसन होणे अपेक्षित होते. फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. त्यामुळे काही लोकप्रतिनिधी व अधिकाºयांचे हात ओले करुन हा व्यवसाय केला जात असल्याचा आरोप जनवादी हॉकर्स सभेचे मीरा-भार्इंदर अध्यक्ष अ‍ॅड. किशोर सामंत यांनी केला. फेरीवाल्यांकडे हप्ता वाढवण्याची मागणी अनेकदा केली जाते. ती पूर्ण न झाल्यास भ्रष्ट अधिकारी कारवाईचा बडगा उगारत असल्याचा आरोपही त्यांनी केला. फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवावी, त्यांचे परिसरातील जागेत पुनर्वसन करा, अशी मागणी करण्यात आली. फेरीवाल्यांवरील कारवाई व पुर्नवसनाची जबाबदारी शहर फेरीवाला समितीची असताना अधिकारी परस्पर कारवाई करुन फेरीवाला कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचा दावा त्यांनी केला. 

टॅग्स :thaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर