शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळाली ५७ कोटींची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 23:25 IST

जिल्हा प्रशासनाचा पाठपुरावा : वाटपात पालघर आघाडीवर

सुरेश लोखंडे 

ठाणे : यंदाच्या खरीप हंगामाची पीक हातात येण्याच्या कालावधीत आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घेतला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. यात ठाणे जिल्ह्यातील ७७ हजार १२८ आणि पालघर जिल्ह्यातील एक लाख १४ हजार ९६२ शेतकºयांचे नुकसान झाले आहे. या शेतकºयांना आतापर्यंत ५७ कोटी १३ लाख २६ हजार इतकी भरपाई मिळाली आहे. यात ठाण्याचा वाटा २६ कोटी १३ लाख ६६ हजार तर पालघर जिल्ह्याचा वाटा ३० कोटी ९९ लाख ६० हजार इतका आहे.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानभरपाई देण्यासाठी ३४ कोटी रुपयांची मागणी ठाणे जिल्हा प्रशासनाने केली आहे. यापैकी आतापर्यंत २६ कोटींची नुकसानभरपाई वाटप झाली आहे. उर्वरित आठ कोटी रुपये लवकरात मिळावेत, असा लकडा जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे लावून धरला आहे. नुकसानभरपाईची रक्कम शेतकºयांना आतापर्यंत दोन टप्प्यात वाटप झाली आहे. पहिल्या टप्प्यात आठ कोटी २० लाख ६८ हजार रुपये आले आहेत. यानंतर पुन्हा १७ कोटी ९२ लाख ९८ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला.यानुसार या दोन टप्यात २६ कोटी १३ लाख ६६ हजारांचा निधीचे ठाणे जिल्ह्यात वाटप झाल्याचे उघड झाले आहे.ठाणे जिल्ह्यासाठी आठ कोटी येणे बाकीच्राज्य शासनाने शेतकºयांच्या नुकसानभरपाईसाठी नुकतीच पाच हजार ३०० कोटींची भरपाई रक्कम मंजूर केली आहे. त्यातून जिल्ह्यातील शेतकºयांच्या नुकसानभरपाईच्च्या दृष्टीने दुसºया टप्प्यात २६ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा होती.च्पण १७ कोटी ९२ लाख ९८ हजार रुपये प्राप्त झाले होते. जिल्ह्यातील शेतकºयांचे अवकाळी पावसामुळे ३३ कोटी ९४ लाखांचे नुकसान झाले आहेत.च्यापैकी आता २६ कोटींचे वाटप झाले आहेत. उर्वरित आठ कोटींची नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा आहे.ठाणे जिल्ह्यात ३६ तर पालघरमध्ये ८० टक्के भरपाईचे वाटपच्पालघर जिल्ह्यातील एक लाख १४ हजार ९६२ शेतकºयांच्या शेतीचे नुकसान झाले आहेत. या शेतकºयांना आतापर्यंत ३० कोटी ९९ लाख ६० हजार रुपये वाटप झाले.च्अशाप्रकारे पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ८०.९ टक्के नुकसानभरपाई शेतकºयांना वाटप झाली आहे. तर ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत ३५.९१ टक्के नुकसानभरपाईची रक्कम वाटप झाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे