शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

शेतकऱ्यांना मिळाली ५७ कोटींची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 23:25 IST

जिल्हा प्रशासनाचा पाठपुरावा : वाटपात पालघर आघाडीवर

सुरेश लोखंडे 

ठाणे : यंदाच्या खरीप हंगामाची पीक हातात येण्याच्या कालावधीत आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घेतला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. यात ठाणे जिल्ह्यातील ७७ हजार १२८ आणि पालघर जिल्ह्यातील एक लाख १४ हजार ९६२ शेतकºयांचे नुकसान झाले आहे. या शेतकºयांना आतापर्यंत ५७ कोटी १३ लाख २६ हजार इतकी भरपाई मिळाली आहे. यात ठाण्याचा वाटा २६ कोटी १३ लाख ६६ हजार तर पालघर जिल्ह्याचा वाटा ३० कोटी ९९ लाख ६० हजार इतका आहे.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानभरपाई देण्यासाठी ३४ कोटी रुपयांची मागणी ठाणे जिल्हा प्रशासनाने केली आहे. यापैकी आतापर्यंत २६ कोटींची नुकसानभरपाई वाटप झाली आहे. उर्वरित आठ कोटी रुपये लवकरात मिळावेत, असा लकडा जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे लावून धरला आहे. नुकसानभरपाईची रक्कम शेतकºयांना आतापर्यंत दोन टप्प्यात वाटप झाली आहे. पहिल्या टप्प्यात आठ कोटी २० लाख ६८ हजार रुपये आले आहेत. यानंतर पुन्हा १७ कोटी ९२ लाख ९८ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला.यानुसार या दोन टप्यात २६ कोटी १३ लाख ६६ हजारांचा निधीचे ठाणे जिल्ह्यात वाटप झाल्याचे उघड झाले आहे.ठाणे जिल्ह्यासाठी आठ कोटी येणे बाकीच्राज्य शासनाने शेतकºयांच्या नुकसानभरपाईसाठी नुकतीच पाच हजार ३०० कोटींची भरपाई रक्कम मंजूर केली आहे. त्यातून जिल्ह्यातील शेतकºयांच्या नुकसानभरपाईच्च्या दृष्टीने दुसºया टप्प्यात २६ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा होती.च्पण १७ कोटी ९२ लाख ९८ हजार रुपये प्राप्त झाले होते. जिल्ह्यातील शेतकºयांचे अवकाळी पावसामुळे ३३ कोटी ९४ लाखांचे नुकसान झाले आहेत.च्यापैकी आता २६ कोटींचे वाटप झाले आहेत. उर्वरित आठ कोटींची नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा आहे.ठाणे जिल्ह्यात ३६ तर पालघरमध्ये ८० टक्के भरपाईचे वाटपच्पालघर जिल्ह्यातील एक लाख १४ हजार ९६२ शेतकºयांच्या शेतीचे नुकसान झाले आहेत. या शेतकºयांना आतापर्यंत ३० कोटी ९९ लाख ६० हजार रुपये वाटप झाले.च्अशाप्रकारे पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ८०.९ टक्के नुकसानभरपाई शेतकºयांना वाटप झाली आहे. तर ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत ३५.९१ टक्के नुकसानभरपाईची रक्कम वाटप झाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे