शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

शेतकऱ्यांना मिळाली ५७ कोटींची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 23:25 IST

जिल्हा प्रशासनाचा पाठपुरावा : वाटपात पालघर आघाडीवर

सुरेश लोखंडे 

ठाणे : यंदाच्या खरीप हंगामाची पीक हातात येण्याच्या कालावधीत आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घेतला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. यात ठाणे जिल्ह्यातील ७७ हजार १२८ आणि पालघर जिल्ह्यातील एक लाख १४ हजार ९६२ शेतकºयांचे नुकसान झाले आहे. या शेतकºयांना आतापर्यंत ५७ कोटी १३ लाख २६ हजार इतकी भरपाई मिळाली आहे. यात ठाण्याचा वाटा २६ कोटी १३ लाख ६६ हजार तर पालघर जिल्ह्याचा वाटा ३० कोटी ९९ लाख ६० हजार इतका आहे.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानभरपाई देण्यासाठी ३४ कोटी रुपयांची मागणी ठाणे जिल्हा प्रशासनाने केली आहे. यापैकी आतापर्यंत २६ कोटींची नुकसानभरपाई वाटप झाली आहे. उर्वरित आठ कोटी रुपये लवकरात मिळावेत, असा लकडा जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे लावून धरला आहे. नुकसानभरपाईची रक्कम शेतकºयांना आतापर्यंत दोन टप्प्यात वाटप झाली आहे. पहिल्या टप्प्यात आठ कोटी २० लाख ६८ हजार रुपये आले आहेत. यानंतर पुन्हा १७ कोटी ९२ लाख ९८ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला.यानुसार या दोन टप्यात २६ कोटी १३ लाख ६६ हजारांचा निधीचे ठाणे जिल्ह्यात वाटप झाल्याचे उघड झाले आहे.ठाणे जिल्ह्यासाठी आठ कोटी येणे बाकीच्राज्य शासनाने शेतकºयांच्या नुकसानभरपाईसाठी नुकतीच पाच हजार ३०० कोटींची भरपाई रक्कम मंजूर केली आहे. त्यातून जिल्ह्यातील शेतकºयांच्या नुकसानभरपाईच्च्या दृष्टीने दुसºया टप्प्यात २६ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा होती.च्पण १७ कोटी ९२ लाख ९८ हजार रुपये प्राप्त झाले होते. जिल्ह्यातील शेतकºयांचे अवकाळी पावसामुळे ३३ कोटी ९४ लाखांचे नुकसान झाले आहेत.च्यापैकी आता २६ कोटींचे वाटप झाले आहेत. उर्वरित आठ कोटींची नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा आहे.ठाणे जिल्ह्यात ३६ तर पालघरमध्ये ८० टक्के भरपाईचे वाटपच्पालघर जिल्ह्यातील एक लाख १४ हजार ९६२ शेतकºयांच्या शेतीचे नुकसान झाले आहेत. या शेतकºयांना आतापर्यंत ३० कोटी ९९ लाख ६० हजार रुपये वाटप झाले.च्अशाप्रकारे पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ८०.९ टक्के नुकसानभरपाई शेतकºयांना वाटप झाली आहे. तर ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत ३५.९१ टक्के नुकसानभरपाईची रक्कम वाटप झाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे