शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

उमरोठे गावात भीषण पाणीटंचाई; १५ पाडे तहानले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:52 IST

टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी

वाडा : तालुक्यातील उमरोठे गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत असून महिलांना घरातील इतर कामे बाजुला ठेऊन पूर्ण दिवस पाण्यासाठीच खर्च करावा लागत आहे.या वर्षी पाऊस एक ते दोन महीने आधीच गेल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीसंकट ओढविले आहे. त्यातच पाण्याची पातळी खुपच खाली गेल्याने बोरवेल आणि विहिरीत सुद्धा पाणी राहिले नसल्याने मोठे जलसंकट ओढविले आहे. त्यातच शासकीय नळ योजनांचा उडालेला बोजवारा पाणीसंकटात आणखीच भर घालत आहे. पाणीटंचाईवर उपाय न केल्यास उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तालुक्यात अतिदुर्गम व आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उज्जैनी, ओगदा, वरसाळा या ग्रामपंचायती अंतर्गत येणाºया वहिरा, भोकरपाडा, वडवली, उजैनी गावठाण, तिळमाळ, पाचघर, खडकपाडा, चारणवाडी, कडूपाडा, येथे पाणीबाणीचे वातावरण आहे.टॅँॅँकरची मागणीउमरोठे गावात जुनी नळयोजना असून ती नादुरु स्त अवस्थेत आहे. तर विहीरींमध्ये पाणी राहिलेले नाही. त्यातच भूजल पातळी खालावल्याने बोरवेलसुद्धा आटल्या आहेत. यामुळे गावाला तत्काळ टॅँंकरने पाणीपुरवठा करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई