शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

उमरोठे गावात भीषण पाणीटंचाई; १५ पाडे तहानले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:52 IST

टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी

वाडा : तालुक्यातील उमरोठे गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत असून महिलांना घरातील इतर कामे बाजुला ठेऊन पूर्ण दिवस पाण्यासाठीच खर्च करावा लागत आहे.या वर्षी पाऊस एक ते दोन महीने आधीच गेल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीसंकट ओढविले आहे. त्यातच पाण्याची पातळी खुपच खाली गेल्याने बोरवेल आणि विहिरीत सुद्धा पाणी राहिले नसल्याने मोठे जलसंकट ओढविले आहे. त्यातच शासकीय नळ योजनांचा उडालेला बोजवारा पाणीसंकटात आणखीच भर घालत आहे. पाणीटंचाईवर उपाय न केल्यास उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तालुक्यात अतिदुर्गम व आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उज्जैनी, ओगदा, वरसाळा या ग्रामपंचायती अंतर्गत येणाºया वहिरा, भोकरपाडा, वडवली, उजैनी गावठाण, तिळमाळ, पाचघर, खडकपाडा, चारणवाडी, कडूपाडा, येथे पाणीबाणीचे वातावरण आहे.टॅँॅँकरची मागणीउमरोठे गावात जुनी नळयोजना असून ती नादुरु स्त अवस्थेत आहे. तर विहीरींमध्ये पाणी राहिलेले नाही. त्यातच भूजल पातळी खालावल्याने बोरवेलसुद्धा आटल्या आहेत. यामुळे गावाला तत्काळ टॅँंकरने पाणीपुरवठा करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई