शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

उल्हासनगरातील कचरा उचलणाऱ्या ठेक्याची पोलखोल, संघटनेकडून कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 16:46 IST

कामगार संघटनेने पुरावा दिल्यास आयुक्तांचे कारवाईचे संकेत 

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : शहरातील कचरा उचलणारी कंपनी अटीशर्तीचे उल्लंघन करीत असून कंपनीवर कारवाई करण्याची मागणी लढा कामगार संघटनेचे संदीप गायकवाड यांनी महापालिका आयुक्त अजीज शेख याना केली. तसेच पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, कामगार आयुक्त आदीना पत्र देऊन कामगारांचे प्रश्न सुटले नाहीतर, १ फेब्रुवारीपासून आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

उल्हासनगर महापालिकेने शून्य कचरा संकल्प करून शहरातील कचरा उचलण्याचा ठेका कोणार्क नावाच्या कंपनीला दिला. कचरा उचलण्यावर दिवसाला ८ लाख, महिन्याला २ कोटी ४० लाख तर वर्षाला ३० कोटी रुपये खर्च केला जातो. अशी माहिती लढा कामगार संघटनेचे संदीप गायकवाड यांनी दिली. ठेक्याच्या अटीशर्तीनुसार कामगारांचे नियमित पगार काढले जात नसून त्यांना आरोग्य सुविधा दिल्या जात नाही. तसेच शासनानुसार कमीतकमी पगार दिला जात नाही. असा आरोप लढा संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी केला. तसेच शहरातून एकून २०० मेट्रिक टन कचरा निघत असतांना तो जास्त करण्यासाठी डंपर मधून माती व दगड आणून वजन ४०० मॅट्रिक टन केला जात असल्याचा गंभीर आरोप गायकवाड यांनी केला. कामगारांवर असाच अन्याय होत असेलतर १ फेब्रुवारी पासून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

लढा कामगार संघटनेने कोणार्क कंपनीवर कारवाई करण्यासह अन्य आरोप केले. मात्र सर्व आरोप आयुक्त अजीज शेख यांनी फेटाळले आहे. तर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी लढा कामगार संघटनेला पुरावा दिल्यास, कारवाईचे संकेत दिले. तसेच प्रभाग समिती क्रं-३ मध्ये साफसफाईचे खाजगीकरण केले असून साफसफाईचे कौतुक लेंगरेकर यांनीं केले. दुसरीकडे महापालिकेची शून्य कचरा संकल्पना यशस्वी झाली का? असा आरोप संदीप गायकवाड यांनी करून महापालिका अधिकाऱ्यांची पोलखोल केली. शहर कचरा मुक्त होत नसल्याने, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी लढा संघटनेने केली आहे. 

साफसफाई व कचरा उचलण्यावर प्रश्नचिन्हें महापालिका हद्दीतील कचरा उचलण्याचा ठेका, महापालिका प्रभाग क्रं-३ मधील सफसफाईचे खाजगीकरण करून ठेका एकाच कंपनीला दिला. तसेच डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे सफाटीकरणावर वर्षाला अड्डीच कोटी खर्च केला।जातो. कचरा उचलणे, प्रभाग समिती क्रं-३ मधिल सफसफाईचा खाजगीकरण व डम्पिंगवरील कचऱ्याचे सफाटीकरण आदिवर एकून ४५ कोटी पेक्षा जास्त खर्च केला जातो. असा आरोप

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर