शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

उल्हासनगरातील कचरा उचलणाऱ्या ठेक्याची पोलखोल, संघटनेकडून कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 16:46 IST

कामगार संघटनेने पुरावा दिल्यास आयुक्तांचे कारवाईचे संकेत 

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : शहरातील कचरा उचलणारी कंपनी अटीशर्तीचे उल्लंघन करीत असून कंपनीवर कारवाई करण्याची मागणी लढा कामगार संघटनेचे संदीप गायकवाड यांनी महापालिका आयुक्त अजीज शेख याना केली. तसेच पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, कामगार आयुक्त आदीना पत्र देऊन कामगारांचे प्रश्न सुटले नाहीतर, १ फेब्रुवारीपासून आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

उल्हासनगर महापालिकेने शून्य कचरा संकल्प करून शहरातील कचरा उचलण्याचा ठेका कोणार्क नावाच्या कंपनीला दिला. कचरा उचलण्यावर दिवसाला ८ लाख, महिन्याला २ कोटी ४० लाख तर वर्षाला ३० कोटी रुपये खर्च केला जातो. अशी माहिती लढा कामगार संघटनेचे संदीप गायकवाड यांनी दिली. ठेक्याच्या अटीशर्तीनुसार कामगारांचे नियमित पगार काढले जात नसून त्यांना आरोग्य सुविधा दिल्या जात नाही. तसेच शासनानुसार कमीतकमी पगार दिला जात नाही. असा आरोप लढा संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी केला. तसेच शहरातून एकून २०० मेट्रिक टन कचरा निघत असतांना तो जास्त करण्यासाठी डंपर मधून माती व दगड आणून वजन ४०० मॅट्रिक टन केला जात असल्याचा गंभीर आरोप गायकवाड यांनी केला. कामगारांवर असाच अन्याय होत असेलतर १ फेब्रुवारी पासून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

लढा कामगार संघटनेने कोणार्क कंपनीवर कारवाई करण्यासह अन्य आरोप केले. मात्र सर्व आरोप आयुक्त अजीज शेख यांनी फेटाळले आहे. तर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी लढा कामगार संघटनेला पुरावा दिल्यास, कारवाईचे संकेत दिले. तसेच प्रभाग समिती क्रं-३ मध्ये साफसफाईचे खाजगीकरण केले असून साफसफाईचे कौतुक लेंगरेकर यांनीं केले. दुसरीकडे महापालिकेची शून्य कचरा संकल्पना यशस्वी झाली का? असा आरोप संदीप गायकवाड यांनी करून महापालिका अधिकाऱ्यांची पोलखोल केली. शहर कचरा मुक्त होत नसल्याने, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी लढा संघटनेने केली आहे. 

साफसफाई व कचरा उचलण्यावर प्रश्नचिन्हें महापालिका हद्दीतील कचरा उचलण्याचा ठेका, महापालिका प्रभाग क्रं-३ मधील सफसफाईचे खाजगीकरण करून ठेका एकाच कंपनीला दिला. तसेच डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे सफाटीकरणावर वर्षाला अड्डीच कोटी खर्च केला।जातो. कचरा उचलणे, प्रभाग समिती क्रं-३ मधिल सफसफाईचा खाजगीकरण व डम्पिंगवरील कचऱ्याचे सफाटीकरण आदिवर एकून ४५ कोटी पेक्षा जास्त खर्च केला जातो. असा आरोप

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर