शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

महाआघाडीवर जानेवारी अखेरीस शिक्कामोर्तब - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 04:48 IST

महाआघाडीबाबत येत्या आठ दिवसांत शिक्कामोर्तब होईल. त्यात ८ ते ९ पक्ष असतील पण, मनसे आणि एमआयएम नसतील, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली.

ठाणे : महाआघाडीबाबत येत्या आठ दिवसांत शिक्कामोर्तब होईल. त्यात ८ ते ९ पक्ष असतील पण, मनसे आणि एमआयएम नसतील, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली. तसेच २० फेब्रुवारीपर्यंत राज्यात काँग्रेसच्या ५० सभा होणार असल्याचे जाहिर केले.जनसंघर्ष यात्रेनिमित्त जाहिर सभा झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जनसंघर्ष यात्रा आता संपली असली तरी संघर्ष सुरूच राहणार आहे. तसेच ज्या ५० सभा होणार आहेत त्या जनसंघर्ष यात्रेतील सभा जेथे झाल्या नाहीत त्या ठिकाणी होणार आहेत. आगामी निवडणुकीतही त्या होतील असेही त्यांनी सांगितले.जनसंघर्ष यात्रा सहा टप्प्यात पूर्ण झाली आहे. कोल्हापुरातून या यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेने ६ हजार ५४० किलो मीटर प्रवास करताना मुंबई वगळता उर्वरीत राज्यातील २३७ तालुक्यात तसेच १२० विधानसभा मतदार संघात जाहीर सभा घेत त्या-त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेऊन लोकांशी चर्चा केली आहे.भारिपचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी तीन वेळा महाआघाडीबाबत भेट झालीे. महाआघाडीत आंबेडकरही असतील, असे स्पष्ट करून इतर पक्षांशीही चर्चा झाल्याच ते म्हणाले. तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लागल्यास आम्ही तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९