शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शहरातील विठ्ठल मंदिरात शुकशुकाट; मंदिर व्यवस्थापनाने मूर्ती पूजन केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 12:21 IST

पण कुठेही गर्दी नसल्याने मंदिर व्यवस्थापनात कोणताही अडथळा आला नाही.

डोंबिवली: शहरातील पूर्वेला, पश्चिमेला विठ्ठल रखुमाईची चार मंदिर आहेत, त्यापैकी दत्तनगर आणि दीनदयाळ पथ येथील मंदिर ही प्रतिपंढरपूर समजली जातात. कोरोनाच्या धर्तीवर मंदिर बंद असल्याने भक्तांचा हिरमोड झाला असून लाडक्या विठुरायाचे मंदिराबाहेरून दर्शन घेण्यासाठी काही ज्येष्ठ नागरिकांनी बुधवारी पहाटे 6 ते 8 वाजेपर्यंत हजेरी लावली होती. पण कुठेही गर्दी नसल्याने मंदिर व्यवस्थापनात कोणताही अडथळा आला नाही.व्यवस्थापनाने विठ्ठल रखुमाईची विधिवत पूजाअर्चा केली. बहुतांशी मंदिरात तुळशी हार घालून मूर्ती सजवण्यात आल्या होत्या. शहरात 2 जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन घेतला जाणार असल्याने नागरिकांनी मंदिर बंद असल्याने तेथे बाहेरून दर्शन घेत बाजारहाट करण्यासाठीची लगबग दिसून आली. ज्येष्ठ नागरिक भक्तांमध्ये वारी झाली नाही, विठ्ठलाचे दर्शन झाले नाही ही खंत व्यक्त झाली असली तरी हे पण दिवस जातील अशीही समाधानाची प्रतिक्रिया सांगण्यात आली. कोरोनाचे संकट जाऊ दे, बळीराजाला बळ मिळू दे, जुलै सुरू झाला पण पावसाचा पत्ता नाही, तो देखील पडायला हवा अशीही काही भक्तांनी मागणी केली.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Wariपंढरपूर वारी