शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

आठ तासांच्या प्रवासामुळे प्रवासी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:57 IST

उर्वरित कर्मचा-यांना रस्ते मार्गे प्रवास करावा लागत असल्याने त्यांची कोंडी झाली आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी ते करत आहेत.

कुमार बडदे मुंब्रा : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या मुंब्रा येथील नागरिकांना प्रवासाकरिता आठ तासांचा वेळ खर्च करावा लागत आहे. या प्रवासामुळे त्यांच्या शारीरिक क्षमतेवर विपरित परिणाम होत असल्याने ते कमालीचे त्रस्त झाले आहेत. रेल्वेने केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची सुविधा दिली आहे. उर्वरित कर्मचा-यांना रस्ते मार्गे प्रवास करावा लागत असल्याने त्यांची कोंडी झाली आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी ते करत आहेत.सध्या सुरू असलेल्या अनलॉकच्या प्रक्रियेत फक्त अत्यावश्यक सेवेत काम करत असलेल्यांनाच प्रवास करण्याची सवलत दिली आहे. यामुळे मुंबईतील विविध भागांमधील दुकाने तसेच इतर खाजगी क्षेत्रात काम करत असलेल्या मुंब्रा-कौसा परिसरातील हजारो कर्मचारी तसेच व्यावसायिक यांना रेतीबंदर येथील चौकातून सुटणाºया बेस्टच्या बसने प्रवास करावा लागत आहे. बेस्टची मार्ग क्रमांक ४९४ ही बस मुंबईतील घाटकोपर बसडेपो पर्यंत धावते. या बसची संख्या प्रवाशांच्या तुलनेत कमी आहे. यामुळे सकाळी बससाठी अर्धा ते एक किलोमीटर रांग लागते. बस सुटण्याच्या ठिकाणी निवाºयाची व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांना भर पावसात दीड ते दोन तास उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. यामध्ये महिला, वृद्ध आणि मुलांची आबाळ होते. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी होत आहे.>बससाठी दोनदा रांग लावण्याची येते वेळबेस्ट बसने विक्रोळी तसेच घाटकोपरपर्यंत प्रवास केल्यानंतर इच्छितस्थळी जाण्यासाठी पुन्हा दुसºया बसने प्रवास करावा लागतो. त्यासाठी पुन्हा दीड ते दोन तास रांगेत उभे राहावे लागते. परतीच्या प्रवासातही हाच द्राविडी प्राणायाम करावा लागतो. यामुळे प्रवासासाठी दररोज आठ तास खर्च करावे लागतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवासात वेळ खर्च होत असल्याने त्याचा परिणाम शारीरिक क्षमतेवर होत असल्याची तक्रार मोहम्मद साजिद आणि मोहम्मद अब्बासी या प्रवाशांनी ‘लोकमत’कडे केली.