शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

"आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो’’ - उदय सामंत 

By अजित मांडके | Updated: November 11, 2022 15:22 IST

Uday Samant : आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो, असं विधान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. 

- अजित मांडके  ठाणे - आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो, असं विधान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. 

ते म्हणाले की, महाराष्ट्रच्या लघुउद्योगात खूप ताकद आहे. मंत्री झाल्यानंतर ज्या खात्याचा तो मंत्री असतो त्या खात्याला राजाश्रय देण्याचा प्रयत्न करायला हवा. उद्योगांना इंसेंटिव्ह जेंव्हा आम्ही देतो तेव्हा फार मेहरबानी करत नाही. मात्र, अडीच वर्षे का तिजोरीत राहतात हे कळत नाही. उद्योग गेले म्हणून आम्ही आरडाओरडा करतो मात्र, आपल्या उद्योजगना मोठं केलं जातं नाही.  वेदांता, एअरबझ प्रोजेक्ट आले पाहिजे, मात्र आपल्या महाराष्ट्रतल्या उद्योजकांना रेड कार्पेट टाकावे, अशी माझी संकल्पना आहे, असे त्यांनी सांगितले.

सिनारमस कंपनीचा प्रोजेक्ट रायगडाला होणार होता. ही कंपनी इंडोनेशियाला जात होती. कारण त्यांनी सरकारला 37 कोटी दिले होते. मात्र कॅबिनेट सब कमिटीची बैठक लावा, अशी मागणी ते करत असताना ही बैठक झाली नाही. मात्र, आम्ही तातडीने त्यांना सहकार्य करत ही बैठक लावत हा प्रोजेक्ट महाराष्ट्रत वळवला, अशी माहितीही त्यांनी दिली.

मी मंत्री आहे म्हणून माजूरडेपणा करणार नाही. तरुणाई जेंव्हा उद्योग करायला सुरुवात करते तेंव्हा उद्योग विभागाने त्याला सहकार्य केले पाहिजे त्यामुळे उद्योग विभागाने मुख्यमंत्री रोजगार योजना सुरू केली. मुख्यमंत्री रोजगार योजनेत ओबीसी, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना सुद्धा सहकार्य करणार आहोत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतthaneठाणे