शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी डॉ. शिवाजी पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 19:25 IST

ठाणे : ठाण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी डॉ. शिवाजी पाटील रु जू झाले आहे. यापूर्वी यांनी उपजिल्हाधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. वंदना सूर्यवंशी यांची बदली झाल्यामुळे पाटील यांच्यावर या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.रायगड येथून २००२ पासून पाटील यांची प्रशासकीय कारकिर्त सुरू आहे. २००५ च्या अतिवृष्टीच्या काळात महाड ...

ठळक मुद्देनिवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांची बदली रायगड येथून २००२ पासून पाटील यांची प्रशासकीय कारकिर्त शासनाचा एकही पैसा खर्च न होऊ देता अतिशय कमी कालावधीत ४०० घरे बांधून लोकार्पही

ठाणे : ठाण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी डॉ. शिवाजी पाटील रु जू झाले आहे. यापूर्वी यांनी उपजिल्हाधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. वंदना सूर्यवंशी यांची बदली झाल्यामुळे पाटील यांच्यावर या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.रायगड येथून २००२ पासून पाटील यांची प्रशासकीय कारकिर्त सुरू आहे. २००५ च्या अतिवृष्टीच्या काळात महाड परिसरात मोठी हानी झाली होती तसेच दरडी कोसळल्याने माणसे आणि घरेही गाडली गेली होती. महाड येथे प्रांत अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत असताना पाटील यांनी या अभूतपूर्व अशा अस्मानी संकटात तत्परतेने मदत कार्य सुरु केले होते. एवढेच नव्हे तर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने शासनाचा एकही पैसा खर्च न होऊ देता अतिशय कमी कालावधीत ४०० घरे बांधून लोकार्पही केले होते. या वैशिष्ट्यपूर्ण कामाबध्द्ल तत्कालीन राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच मुख्य सचिव यांनी देखील त्यांचा विशेष गौरव केलेला आहे.मुंबई उपनगर येथे चार वर्षे अतिक्र मण निष्कासन विभागाचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. तर पुढील तीन वर्षे त्यांना मुंबई उपनगर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हे पद सांभाळावयास मिळाले. त्यानंतर पाटील यांनी कामगार मंत्री प्रकाश महेता यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून वर्षभर जबादारी सांभाळली. २०१६ मध्ये ठाणे येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे काम पाहताना या प्रकल्पाला ठाण्यात गती देण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार