शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

घरगुती गॅसच्या किंमती ५३ रुपयांनी वाढल्या

By admin | Updated: January 6, 2016 00:57 IST

ग्रामीण व शहरी अशा दोन्ही विभागात महागाईची झळ सर्वसामान्यांना बसली आहे़ महागाई कमी होण्याएैवजी ती दिवसेंदिवस प्रत्येक वस्तूंमागे वाढत चाललेली आहे़

तलवाडा : ग्रामीण व शहरी अशा दोन्ही विभागात महागाईची झळ सर्वसामान्यांना बसली आहे़ महागाई कमी होण्याएैवजी ती दिवसेंदिवस प्रत्येक वस्तूंमागे वाढत चाललेली आहे़ आधुनिकीकरणासाठी घराघरात गॅसशेगडीचा सर्रास वापर सुरु झाला़ परंतु ३००, ३३०, ३६५, ४६४ व आता डिसेंबर पर्यत ६२९ रूपयांना मिळणारा सिलेंडर वाढत वाढत आता ६८२ रुपयांवर गेला आहे़ आणि अवघ्या वीसच दिवसांसाठी तो पुरतो ़विक्रमगड सारख्या ग्रामीण भागातील लोक मजूरी करतात त्यांना न्याहारी, व तीनवेळेचे जेवण बनवावे लागते व एकत्र कुटुंब पध्दती असल्याने १० ते -१५ लोकांचे कुटुंब कमविणारे हात कमी त्यामुळे हे इंधनही वीस पंचवीस दिवसात संपते. महागाईमुळे ते कसे पुरवायचे? दरम्यान गगनाला भिडलेल्या महागाईची छळ सर्वसामान्य माणसाला जीवन जगणे असाहय करीत आहे़ या वाढणाऱ्या महागाईत सामान्यांकडील उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत कमी पडत असून बेताची मोलमजुरी व तुटपुंज्या शेतीच्या तुकडयावर उदरनिर्वाह कसा करावयाचा हा मोठा प्रश्न आहे़