शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

डोंबिवलीत कागदविरहीत व्यवस्थापन विषयवार कार्यशाळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 19:01 IST

बदलत्या परिस्थितीनुसार अद्ययावत राहणे ही काळाची गरज झाली आहे. शिक्षण क्षेत्र त्यास अपवाद नाही. केवळ ज्ञान व संशोधनापूरते मर्यादित न राहता महाविद्यालयाची कार्यप्रणाली सोपी, सुटसुटीत तसेच पर्यावरणपूर्वक बनवणे अवश्यक आहे.

 डोंबिवली - बदलत्या परिस्थितीनुसार अद्ययावत राहणे ही काळाची गरज झाली आहे. शिक्षण क्षेत्र त्यास अपवाद नाही. केवळ ज्ञान व संशोधनापूरते मर्यादित न राहता महाविद्यालयाची कार्यप्रणाली सोपी, सुटसुटीत तसेच पर्यावरणपूर्वक बनवणे अवश्यक आहे. यासाठी युजीसी ने वेळोवेळी निकष सुधारित जरी केले आहेत. या निकषासंदर्भात प्रबोधन व्हावे यासाठी प्रगती महाविद्यालय कार्यलयीन कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने गुरुवारी एकदिवसीय कागदविरहित कार्यशाळा, कागदपत्रे नियंत्रण आणि दस्तावेज व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

त्याचे उद्धाटन नानावटी महाविद्यालयाच्या कार्यालय प्रमुख केया मुखर्जी यांनी केले. त्यावेळी ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक।मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, उपाध्यक्षा पुष्पलता पाटील, सहसचिव दत्ता वझे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. अ. महाजन, अविनाश शेंदरे, कार्यशाळेचे समनव्यक गुरुनाथ पाटील आदी उपस्थित होते.

केया मुखर्जी यांनी पेपरलेस ऑफिस हा विषय पॉवर पॉईंट द्वारे समजावून सांगितला. डिजिटल प्रणालीच्या वापरावर मार्गदर्शन करताना त्यांनी कर्मचार्यवरील ताण कसा कमी करता येईल यावर मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्रात आरती महाडिक यांनी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनि सेवा पुस्तके कशी भरावित, त्यातील अचूक नोंदी कशा कराव्यात, वेळेवेळी पुस्तके अद्ययावत कशी करावीत यासंदरभात मार्गदर्शन केले. त्या कार्यशाळेसाठी मुबंई विद्यापिठाशी सलग्न असलेल्या 45 महाविद्यालयातील 73 शिक्षकेतर प्रतिनिधी सहभागी झाले होते.

टॅग्स :dombivaliडोंबिवली