शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पुढील ४८ तास समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नका: मच्छीमारांना इशारा 

By धीरज परब | Updated: October 1, 2023 19:40 IST

येणाऱ्या काळात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वादळ सृदश्य स्थिती उद्भवणार असल्याचेच संदेश प्राप्त झाले आहेत . 

लोकमत न्यूज नेटवर्क,  मीरारोड - येत्या ४८ तासात वादळ सृदश स्थिती उद्भवणार  सल्याने मीरा भाईंदर सह ठाणे व पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये व गेले असल्यास नजीकच्या बंदरात आसरा घ्यावा असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त दि . हं . पाटील यांनी दिला आहे . 

पाटील यांनी रविवार १ ऑक्टोबर रोजी ठाणे - पालघर जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांना जारी केलेल्या पत्रका नुसार , भारतीय तटरक्षक दल व प्रादेशिक हवामान केंद्र यांनी हवामान विषयक इशारा दिला आहे . येणाऱ्या काळात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वादळ सृदश्य स्थिती उद्भवणार असल्याचेच संदेश प्राप्त झाले आहेत . 

त्यामुळे पुढील ४८ तास मच्छीमारांनी पूर्व मध्य अरबी समुद्र व महाराष्ट्र - गोवा किनाऱ्यालगत न जाण्याचा सल्ला दिला आहे . ज्या मच्छीमार नौका मासेमारी साठी समुद्रात गेल्या आहेत त्यांना जवळच्या बंदरात आसरा घेण्याचे सूचित करावे असे त्यांनी मच्छीमार संस्थांना कळवले आहे . सर्वानी दक्ष आणि सतर्क रहावे व परवाना अधिकारी यांच्या संपर्कात रहावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरfishermanमच्छीमारFishermanमच्छीमार