शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पुढील ४८ तास समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नका: मच्छीमारांना इशारा 

By धीरज परब | Updated: October 1, 2023 19:40 IST

येणाऱ्या काळात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वादळ सृदश्य स्थिती उद्भवणार असल्याचेच संदेश प्राप्त झाले आहेत . 

लोकमत न्यूज नेटवर्क,  मीरारोड - येत्या ४८ तासात वादळ सृदश स्थिती उद्भवणार  सल्याने मीरा भाईंदर सह ठाणे व पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये व गेले असल्यास नजीकच्या बंदरात आसरा घ्यावा असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त दि . हं . पाटील यांनी दिला आहे . 

पाटील यांनी रविवार १ ऑक्टोबर रोजी ठाणे - पालघर जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांना जारी केलेल्या पत्रका नुसार , भारतीय तटरक्षक दल व प्रादेशिक हवामान केंद्र यांनी हवामान विषयक इशारा दिला आहे . येणाऱ्या काळात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वादळ सृदश्य स्थिती उद्भवणार असल्याचेच संदेश प्राप्त झाले आहेत . 

त्यामुळे पुढील ४८ तास मच्छीमारांनी पूर्व मध्य अरबी समुद्र व महाराष्ट्र - गोवा किनाऱ्यालगत न जाण्याचा सल्ला दिला आहे . ज्या मच्छीमार नौका मासेमारी साठी समुद्रात गेल्या आहेत त्यांना जवळच्या बंदरात आसरा घेण्याचे सूचित करावे असे त्यांनी मच्छीमार संस्थांना कळवले आहे . सर्वानी दक्ष आणि सतर्क रहावे व परवाना अधिकारी यांच्या संपर्कात रहावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरfishermanमच्छीमारFishermanमच्छीमार