शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

पुढील ४८ तास समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नका: मच्छीमारांना इशारा 

By धीरज परब | Updated: October 1, 2023 19:40 IST

येणाऱ्या काळात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वादळ सृदश्य स्थिती उद्भवणार असल्याचेच संदेश प्राप्त झाले आहेत . 

लोकमत न्यूज नेटवर्क,  मीरारोड - येत्या ४८ तासात वादळ सृदश स्थिती उद्भवणार  सल्याने मीरा भाईंदर सह ठाणे व पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये व गेले असल्यास नजीकच्या बंदरात आसरा घ्यावा असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त दि . हं . पाटील यांनी दिला आहे . 

पाटील यांनी रविवार १ ऑक्टोबर रोजी ठाणे - पालघर जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांना जारी केलेल्या पत्रका नुसार , भारतीय तटरक्षक दल व प्रादेशिक हवामान केंद्र यांनी हवामान विषयक इशारा दिला आहे . येणाऱ्या काळात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वादळ सृदश्य स्थिती उद्भवणार असल्याचेच संदेश प्राप्त झाले आहेत . 

त्यामुळे पुढील ४८ तास मच्छीमारांनी पूर्व मध्य अरबी समुद्र व महाराष्ट्र - गोवा किनाऱ्यालगत न जाण्याचा सल्ला दिला आहे . ज्या मच्छीमार नौका मासेमारी साठी समुद्रात गेल्या आहेत त्यांना जवळच्या बंदरात आसरा घेण्याचे सूचित करावे असे त्यांनी मच्छीमार संस्थांना कळवले आहे . सर्वानी दक्ष आणि सतर्क रहावे व परवाना अधिकारी यांच्या संपर्कात रहावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरfishermanमच्छीमारFishermanमच्छीमार