शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मदतीचा घास... उल्हासनगरात २०० गरीब कुटुंबांना धान्य किट वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 21:06 IST

उल्हासनगरातील गोरगरीब व गरजू नागरिकांना कोरोना काळात दिपा फाउंडेशनचे अध्यक्ष विकास खरात यांनी शेकडो जणांना धान्य किटचे वाटप यापूर्वी केले होते.

ठळक मुद्देउल्हासनगरातील गोरगरीब व गरजू नागरिकांना कोरोना काळात दिपा फाउंडेशनचे अध्यक्ष विकास खरात यांनी शेकडो जणांना धान्य किटचे वाटप यापूर्वी केले होते.

उल्हासनगर : दिपा फौंउडेशनच्या माध्यमातून गरीब विधवा आणि गरीब दिव्यांग अशा २०० कुटुंबांना धान्याच्या किटचे वाटप सभागृहनेते भारत गंगोत्री यांच्या हस्ते नालंदा शाळा येथे मंगळवारी झाले. यावेळी फौंडेशनचे विकास खरात, राष्ट्रवादी पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षा हरकिरण कौर सोनिया धामी, रमा भालेराव आदीजन उपस्थित होते.

उल्हासनगरातील गोरगरीब व गरजू नागरिकांना कोरोना काळात दिपा फाउंडेशनचे अध्यक्ष विकास खरात यांनी शेकडो जणांना धान्य किटचे वाटप यापूर्वी केले होते. तर मंगळवारी नालंदा शाळेच्या प्रांगणात गरीब विधवा व दिव्याग अश्या २०० कुटुंबांना महिनाभर पुरेल एवढी धान्याची कीटचे वाटप सभागृहनेते भारत गंगोत्री, राष्ट्रवादी पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष हरकिरण कौर सोनिया धामी, रमा भालेराव, अंबिका शेरखाने यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. 

दरम्यान, यावेळी वैशाली साळवे, रितेश खराटे, निलेश गायकवाड, विकास जाधव, धनंजय पाटील, वर्षा अविनाश खरात, दिव्याग सेलच्या अध्यक्ष छाया सचिन सावंत आदीजन उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरfoodअन्न