शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

मतदार ओळखपत्रप्रकरणी चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:33 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात १० हजार मतदार ओळखपत्रे फेकून दिल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता.

कल्याण : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात १० हजार मतदार ओळखपत्रे फेकून दिल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने कल्याण तहसीलदार व पोलिसांकडे केली आहे.

कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला आघाडीच्या कांचन कुलकर्णी, पदाधिकारी अमित म्हात्रे, योगेश कुलकर्णी, राहुल काटकर, अमोल पवार, लता जाधव, उज्ज्वला पाटील, शकील खान, पॉली जेकब यांनी शुक्रवारी तहसीलदार अमित सानप यांची भेट घेतली.पोटे म्हणाले की, बाजार समितीच्या आवारातील कचऱ्यात ही मतदार ओळखपत्रे आढळली. काही ओळखपत्रे जाळलेली होती.

२००७ मधील ही ओळखपत्रे असल्याने ती तेथे कोणी टाकली, जाळण्याचा उद्देश काय? मुस्लिम व दलित मतदारांची ही ओळखपत्रे असून ते काँग्रेसच्या बाजूने आहेत. त्यांनी मतदान करू नये, यासाठी व काँग्रेसचा पराभव करण्याच्या हेतूने हे काम कोणी केले, याची चौकशी करावी, दोषींवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, नॅशनल बॅकवर्ड क्लास एज्युकेशनल अ‍ॅण्ड सोशल वेल्फेअर सोसायटीच्या प्रमुख रीना खांडेकर, संगीता भोईर, नीलिमा पाटील, रेखा ठोसर, संगीता चौधरी, भालचंद्र बर्वे यांनीही चौकशीची मागणी केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणElectionनिवडणूक