शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

सोनचाफ्याला मागणी वाढली, गणेशोत्सवात शेतकऱ्याला सोनेरी दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 19:52 IST

गणपती-गौरी उत्सवाकरिता फुलांना मागणी असून डहाणू तालुक्यातील रणकोळ येथील बबन आणि विशाल हे चुरी पिता-पुत्र शेतकरी मोठ्या प्रमाणात सोनचाफ्याच्या फुलांची निर्यात मुंबईच्या बाजारात करीत आहेत.

अनिरुद्ध पाटीलडहाणू - गणपती-गौरी उत्सवाकरिता फुलांना मागणी असून डहाणू तालुक्यातील रणकोळ येथील बबन आणि विशाल हे चुरी पिता-पुत्र शेतकरी मोठ्या प्रमाणात सोनचाफ्याच्या फुलांची निर्यात मुंबईच्या बाजारात करीत आहेत. त्यांच्या बागेत दोन हजार झाडे असून त्यांना महिन्याकाठी 50 ते 60 हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात या शेतकऱ्यास सोन्याचे दिन आल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सन 2011 साली चुरी यांनी 1500 रोपांची लागवड, साडेपाच एकर जागेत केली होती. लागवडीनंतर दोन वर्षात उत्पन्न निघायला सुरुवात झाली. 25 ते 30 वर्षापर्यंत हे झाड उत्पन्न देते. आजतागायत झाडांची संख्या 2 हजार असून दररोर वीसहजार फुले निघतात. सध्या प्रतिशेकडा शंभर ते सव्वाशे रुपये बाजारभाव आहे. ऋतुमानानुसार फुलं निघण्याचे प्रमाण कमी अधिक असले तरी, दिवसागणिक सरासरी वीस हजार फुले, याप्रमाणे वर्षभर फुलं निघतात. दरम्यान, जमिनीची मशागत, खत, मजुरी व अन्य खर्च वगळता वर्षाला 6 ते 7 लक्ष रुपये उत्पन्न मिळत असल्याचे विशाल चुरी यांचे म्हणणे आहे."या रोपांना रासायनिक खतांचा वापर न करता शेणखत, तसेच गांडूळ खताचा वापर केल्याने उत्पन्न चांगले व दर्जेदार निघते. कमीत-कमी रासायनिक कीटक नाशाकांचा वापर केला जातो. त्यामुळे ज्या हंगामात इतर ठिकाणी उत्पन्न कमी असते. त्यावेळी येथे झाडं बहरलेली असतात. तर ठिबक सिंचनाचा वापर केल्याने पाणी व खत व्यवस्थापन करता येते, असे शेतकरी बबन चुरी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :MumbaiमुंबईFarmerशेतकरीGanpati Festivalगणेशोत्सव