शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

 कोरोनाच्या संसर्गामुळे दिड दिवसांच्या गणेश मूर्तींच्या संख्येत घट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 20:22 IST

मीरा भाईंदर महापालिकेने यंदा कोरोनाचा संसर्ग पाहता शहरातील विसर्जन स्थळे बंद करून ५२ मूर्ती स्वीकृती केंद्र उभारली.

मीरारोड - कोरोनाच्या संसर्गा मुळे यंदा दिड दिवसांच्या गणेश मुर्त्यांची संख्या खूपच कमी झाली आहे . त्यातच बहुतांश भाविकांनी मातीच्या पर्यावरणपूरक मुर्त्या आणत घरात वा परिसरातच कृत्रिम तलाव करून मुर्त्या विसर्जन केल्या आहेत . कारण गेल्या वर्षी मीरा भाईंदर मध्ये दिड दिवसांच्या विसर्जन केलेल्या घरगुती गणेश मुर्त्यांची संख्या ९ हजार ३८१ इतकी होती . यंदा मात्र दीड दिवसांच्या ३ हजार ८७६ गणेश मूर्तीच विसर्जना साठी महापालिकेच्या मूर्ती स्वीकृती केंद्र व विसर्जन ठिकाणी आल्या. 

मीरा भाईंदर महापालिकेने यंदा कोरोनाचा संसर्ग पाहता शहरातील विसर्जन स्थळे बंद करून ५२ मूर्ती स्वीकृती केंद्र उभारली. मिरवणुका आदी सर्व बंद केल्याने यंदा कुठेही रस्ते जाम झालेले नव्हते . बहुतांश भाविकांनी जागरूकता दाखवत मातीच्या लहान मुर्त्या आणल्या . विसर्जन देखील घरातच करण्याचे प्रमाण यंदा वाढले . महत्वाचे म्हणजे अनेक मंडळ , शिवसेना आदींच्या वतीने स्वतःच पुढाकार घेऊन कृत्रिम तलाव निर्माण केले होते . त्यामुळे अनेकांनी आपल्या परिसरातील या कृत्रिम तलावांना पसंती दिली.

गेल्या वर्षी मीरा भाईंदर मध्ये दिड दिवसाच्या  ९ हजार ३८१ घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते . यंदा मात्र शहरात पालिका विसर्जन स्थळी  दीड दिवसांच्या केवळ ३ हजार ८७६ गणेश मूर्तीच आल्याची माहिती पालिकेने दिली आहे . 

सार्वजनिक मंडळांनी देखील कोरोना संसर्गा मुळे जबाबदारीची भूमिका घेतली आहे . गेल्या वर्षी दिड दिवसांच्या २९ सार्वजनिक गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले होते . यंदा मात्र १६४ सार्वजनिक गणेश मुर्त्यांचे विसर्जन झालेले आहे . यातून अनेक सार्वजनिक मंडळांनी देखील दिड दिवसांचाच गणपती ठेवला होता .  मंडळांनी लहान मंडप , कमी आकाराची मूर्ती आणि साधा देखावा अशी सामंजस्याची भूमिका घेतली .  काही मंडळांनी तर परिसरातच कृत्रिम तलाव उभारून त्यात मूर्ती विसर्जन केली .  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरGanesh Mahotsavगणेशोत्सव