शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भिवंडीतील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर

By नितीन पंडित | Updated: April 30, 2023 19:26 IST

२० तासांनंतर एकास सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश,बचाव कार्य सुरूच 

नितीन पंडित, भिवंडी: वळ पाडा येथील वर्धमान इमारत दुर्घटनेत ३० तासाहून ही अधिक काळ बचाव कार्य सुरू असून रविवारी सकाळ पासून एन डी आर एफ ने सुरू केल्या बचाव कार्यात एका व्यक्तीची वीस तासानंतर सुखरूप जिवंत सुटका केली आहेत तर तीन मृतदेह बाहेर काढले आहेत.या दुर्घटनेतील मृतांची संख्या सहावर पोहचली असून दहा जणांना जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश मिळविले आहे.

बचावकार्य सायंकाळी उशिरा पर्यंत सुरू राहणार असून अजून ही काही अडकले असल्याची भीती व्यक्त होत असल्याने त्यांचा शोध घेऊन त्या नंतरच येथील बचावकार्य थांबविण्यात येईल अशी माहिती भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली आहे.घटनास्थळी दोन पोकलेन मशीन दोन जेसीबी टीडीआरएफ ,एनडीआरएफ पथकाकडून शोधमोहीम व बचाव कार्य सुरूच आहे.

रविवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास पहिल्या मजल्या वरील ढिगा-या खाली अडकून पडलेल्या सुनील पिसाळ यास जिवंत बाहेर काढले व त्यानंतर सुधाकर गवई वय ३४ वर्ष,प्रमोद चौधरी वय २२,त्रिवेणीप्रसाद यादव वय ४० वर्ष या तिघांचे मृतदेह ढिगा-या खालून काढण्यात आले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Bhiwandiभिवंडी