शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

शौचालयाच्या वादातून तरुणाची हत्या, दोन दिवसांनी जाणार होता परदेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 02:12 IST

घराशेजारी असलेल्या शौचालयाच्या वादातून एका तरुणाने दुस-या तरुणाची चाकूने वार करून हत्या केली. यापूर्वीदेखील त्यांच्यात वाद झाले होते.

अंबरनाथ : घराशेजारी असलेल्या शौचालयाच्या वादातून एका तरुणाने दुस-या तरुणाची चाकूने वार करून हत्या केली. यापूर्वीदेखील त्यांच्यात वाद झाले होते. ज्या तरुणाची हत्या झाली, तो नुकताच परदेशातून सुटीवर घरी आला होता आणि दोनच दिवसांनी परदेशी जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच ही दुर्घटना घडल्याने अंबरनाथच्या उलनचाळ परिसरात वातावरण तंग झाले आहे.रिजवान अब्बास शेख (२७) हा मूळचा उलनचाळ येथे राहणारा तरुण कामानिमित्त परदेशात असतो. त्याचा विवाह निश्चित झाल्याने त्यासाठी तो कामावरून सुटी घेऊन अंबरनाथमध्ये आला होता. पुन्हा लग्नासाठी घरी यावे लागणार असल्याने दोन दिवसांत तो पुन्हा परदेशात कामानिमित्त जाणार होता. मात्र, बुधवारी सायंकाळी रिजवान आणि त्याच्याशेजारी राहणाºया खालीद सय्यद यांच्यात शौचालयाच्या वादातून भांडण झाले. याआधीदेखील त्यांच्यात वाद झाला होता. मात्र, हा वाद जीवघेणा ठरेल, असे रिजवानला कधी वाटलेदेखील नव्हते. बुधवारी रिजवान आणि खालीद यांच्यात वाद झाल्यावर खालीदने रिजवानच्या डोक्यात पेव्हरब्लॉक मारून त्याला जखमी केले. रिजवान खाली पडल्यावर त्याच्या छातीवर आणि पोटावर चाकूने वार करून खालीद पळून गेला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रिजवानला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर, उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू ओढावला. या हत्येनंतर पोलिसांनी खालीदविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :MurderखूनambernathअंबरनाथCrimeगुन्हा