शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

सोयाबीनची दलाली करणाऱ्यांवर गुन्हे दाखल - सदाभाऊ खोत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 22:11 IST

सोयबीनचे पीक राज्यांत मोठ्या प्रमाणात झाले असुन त्याच्या विक्री संदर्भात दलाली होत असल्याचे माझ्याही कानावर आले आहे.

 डोंबिवली - सोयबीनचे पीक राज्यांत मोठ्या प्रमाणात झाले असुन त्याच्या विक्री संदर्भात दलाली होत असल्याचे माझ्याही कानावर आले आहे. अशा दलालांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. प्रसंगी त्यांच्यावर गुन्हेही दाखल करु असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी डोंबिवलीतल्या शेतीविषयक प्रदर्शनाला भेट देण्या प्रसंगी केले. राज्यांत सोयाबिन उत्पादकांसाठी १२१ विक्री केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी अशा केंद्रावरच त्यांचा माल वितरित करावा असे आवाहन खोत यांनी केले. कोणत्याही शेतकर्याचा विज पुरवठा खंडीत केला जाणार नाही, पण राज्य शासनाने आवाहन केल्यानुसार निव्वळ वीज बिल पाच टप्प्यांत भरावे,त्यातही त्यांना अडचणी भेडसावल्यास त्यांनी संबंधित ठिकाणच्या महावितरण अधिकार्यांशी संपर्क साधावा त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यात येईल असे आवाहन त्यांनी केले.ज्या ठिकाणी पावसाच्या शेवटच्या टप्प्यात ६५ मिली पेक्षा जास्त पाऊस झाल्याने.शेतीचे नुकसान झाले असल्यास त्यांना नुकसान भरपाई मिळू शकते पण त्या ठिकाणच्या जिल्हाधिकार्यांनी संबंधितांचे पंचनामे करणे आवश्यक आहे.त्यानंतरच आलेल्या अंतिम यादीवरुन नुकसानभरपाईचे प्रमाण निश्चित करण्यात येईल असही ते म्हणाले..यावेळी वनराईचे आयोजक नगरसेवक महेश पाटील उपस्थित होते.