शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

पाण्यावरील चर्चेला नगरसेवकांची दांडी

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

शहरात गंभीर होत जाणाऱ्या पाणीप्रश्नावर आयुक्तांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय सभेला निम्म्या नगरसेवकांनी दांडी मारून आपल्याला हा प्रश्न सोडवण्यात किती रस आहे, ते दाखवून दिले.

उल्हासनगर : शहरात गंभीर होत जाणाऱ्या पाणीप्रश्नावर आयुक्तांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय सभेला निम्म्या नगरसेवकांनी दांडी मारून आपल्याला हा प्रश्न सोडवण्यात किती रस आहे, ते दाखवून दिले. नगरसेवक, सामाजिक संस्थांनी पाणीप्रश्नी केवळ आंदोलने-मोर्चे न काढता निवेदनाद्वारे भावना पोहोचवण्याचा टोला आयुक्त हिरे यांनी लगावला. तर, पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांनी कायदा-सुव्यवस्था राखण्याचा इशारा दिला. उल्हासनगरात पाणीटंचाईने हाहाकार माजला असून मोर्चे, आंदोलने, उपोषण, रस्ता रोखण्याचे प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहेत. त्यावर, तोडगा काढण्यासाठी व जनजागृतीसाठी आयुक्त हिरे यांनी बैठक बोलावली होती. पण, टंचाईप्रकरणी नेहमी आक्रमक असणाऱ्या बहुतांश नगरसेवकांनी तिला दांडी मारली. पुन्हा संरक्षणाची मागणीपालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि काही नगरसेवकांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. शहर अभियंता कलई सेलवन यांच्यासह बी.एस. पाटील, एम.एस. बसनगार, जी.पी. सुंदरम, आर.एन. वानखडे, एम.ए. खियानी, एच.टी. सभागणी, आर.बी. तिजोरे, चंद्रगुप्त सोनावणे आदींनी आक्रमक कार्यकर्त्यांमुळे जीव धोकयात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. पोलीस संरक्षण द्या, नाहीतर आमच्या मूळ खात्यात परत पाठवण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.