शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

पाण्यावरील चर्चेला नगरसेवकांची दांडी

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

शहरात गंभीर होत जाणाऱ्या पाणीप्रश्नावर आयुक्तांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय सभेला निम्म्या नगरसेवकांनी दांडी मारून आपल्याला हा प्रश्न सोडवण्यात किती रस आहे, ते दाखवून दिले.

उल्हासनगर : शहरात गंभीर होत जाणाऱ्या पाणीप्रश्नावर आयुक्तांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय सभेला निम्म्या नगरसेवकांनी दांडी मारून आपल्याला हा प्रश्न सोडवण्यात किती रस आहे, ते दाखवून दिले. नगरसेवक, सामाजिक संस्थांनी पाणीप्रश्नी केवळ आंदोलने-मोर्चे न काढता निवेदनाद्वारे भावना पोहोचवण्याचा टोला आयुक्त हिरे यांनी लगावला. तर, पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांनी कायदा-सुव्यवस्था राखण्याचा इशारा दिला. उल्हासनगरात पाणीटंचाईने हाहाकार माजला असून मोर्चे, आंदोलने, उपोषण, रस्ता रोखण्याचे प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहेत. त्यावर, तोडगा काढण्यासाठी व जनजागृतीसाठी आयुक्त हिरे यांनी बैठक बोलावली होती. पण, टंचाईप्रकरणी नेहमी आक्रमक असणाऱ्या बहुतांश नगरसेवकांनी तिला दांडी मारली. पुन्हा संरक्षणाची मागणीपालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि काही नगरसेवकांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. शहर अभियंता कलई सेलवन यांच्यासह बी.एस. पाटील, एम.एस. बसनगार, जी.पी. सुंदरम, आर.एन. वानखडे, एम.ए. खियानी, एच.टी. सभागणी, आर.बी. तिजोरे, चंद्रगुप्त सोनावणे आदींनी आक्रमक कार्यकर्त्यांमुळे जीव धोकयात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. पोलीस संरक्षण द्या, नाहीतर आमच्या मूळ खात्यात परत पाठवण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.