शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Coronavirus Thane Updates: ठाणे जिल्ह्यातील रुग्ण संख्येत समाधानकारक घट; ३२४२ रूग्णांसह ६५ जणांच्या मृत्यूने वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 22:03 IST

उल्हासनगरला ९१ रुग्ण आढळले असून पाच मृत्यू झाले आहेत. आता या शहरात १८ हजार ४६१ बाधीत झाले असून मृत्यू संख्या ४१९ झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत मंगळवारही समाधानकारक घट झाली आहे. तब्बल दोन हजार रुग्णांची घट होऊन आज तीन हजार २४२ रुग्ण जिल्ह्यात सापडले. यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या आता चार लाख ५६ हजार ९३१ झाली आहे. तर ६५ जणांच्या मृत्यूने वाढलेली मृतांची संख्या आजपर्यंत सात हजार ४०१ नोंदली आहे. 

ठाणे शहरात ७७० रुग्ण सापडले आहेत. या शहरात एक लाख १६ हजार ३९९ रुग्ण नोंद झाले आहेत. आज ११ मृत्यू झाल्याने मृतांची संख्या एक हजार ६३२ झाली. कल्याण - डोंबिवलीत ७४९ रुग्ण आढळून आले असून आठ जणांचा मृत्यू झाला. या शहरात आता एक लाख १७ हजार ९७९ बाधीत असून एक हजार ४०२ मृत्यू झाले आहेत.

उल्हासनगरला ९१ रुग्ण आढळले असून पाच मृत्यू झाले आहेत. आता या शहरात १८ हजार ४६१ बाधीत झाले असून मृत्यू संख्या ४१९ झाली आहे. भिवंडीला ३२ रुग्ण सापडले असून मृत्यू नाही. येथे नऊ हजार ७५१ बाधितांची तर, ३८९ मृतांची नोंद करण्यात आली आहे. मीरा भाईंदरला ४५७ रुग्ण सापडले असून नऊ मृत्यू झाले आहे. या शहरात आता ४२ हजार २५० बाधितांसह एक हजार एक मृतांची नोंद झाली आहे. अंबरनाथ शहरात ११६ रुग्ण सापडले असून पाच मृत्यू झाले आहेत. या शहरात आता १७ हजार ३४९ बाधितांसह मृतांची संख्या ३६६ नोंदवण्यात आली. बदलापूर परिसरामध्ये ११९ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण १८ हजार ५४ झाले असून नऊ मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या १७८ झाली आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये २४९ रुग्णांचा शोध घेण्यात असून नऊ मृत्यू आज झाले आहे. या गांवपाड्यांत २५ हजार ८४१ बाधीत झाले असून ६७५ जणांचा मृत्यू झालेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या