शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 02:37 IST

CoronaVirus Thane News: शनिवारी ३२ जणांचे मृत्यू, आरोग्य विभागाची माहिती

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी एक हजार ५५१ नवे रुग्ण आढळल्यामुळे आतापर्यंत एक लाख ८० हजार ६९ रुग्णसंख्या झाली आहे. तर, ३२ जणांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या चार हजार ५५९ वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाने दिली.ठाणे शहर परिसरात ४०२ रुग्ण नव्याने सापडल्याने आतापर्यंत ३७ हजार ९७५ रुग्णांची नोंद झाली असून आठ मृत्यू झाल्याने मृतांची संख्या एक हजार १८ नोंदवण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात २७७ नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला.उल्हासनगरात नवे ६२ रुग्ण सापडले तर तीन मृत्यू झाले. येथे आतापर्यंत नऊ हजार ३४९ रुग्णसंख्या झाली आहे. भिवंडी मनपा क्षेत्रात २८ बाधित आढळले असून एका जणाचा मृत्यू झाला. मीरा-भार्इंदरमध्ये २०० रुग्णांसह सात मृत्यूची नोंद झाल्याने शहरात मृतांची संख्या ५८७ झाली आहे. अंबरनाथमध्ये ६८ रुग्ण सापडले असून एकाही मृताची नोंद नाही. बदलापूरमध्ये ६६ रुग्णांचा शोध नव्याने लागल्यामुळे आता बाधित सहा हजार ३३६ झाले आहेत.जिल्ह्यात २६ जणांचा मृत्यूअलिबाग : जिल्ह्यात शनिवारी ३६४ नव्या कोरोना पॉझिटीव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ४८ हजार ०३८ वर पोचली आहे. दिवसभरात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण मृतांची संख्या १३२८ आहे तर, आतापर्यंत ४२ हजार ७०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.वसई-विरारमध्ये १७१ नवे रुग्णवसई : वसई-विरार महापालिका हद्दीत शनिवारी दिवसभरात १७१ नवीन रुग्ण आढळले, मात्र त्याच वेळी दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून २०३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या २३ हजार २२९ वर पोहोचली आहे.नवी मुंबईत ३९९ रूग्ण वाढलेनवी मुंबई : शहरात शनिवारी दिवसभरात ३९९ रूग्ण वाढले आहेत. एकूण रूग्णांची संख्या ३७८१७ झाली आहे. ३१५ रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत ३३३५३ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या