शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात नव्या १९९५ रुग्णांची वाढ; केडीएमसीत सर्वाधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 01:36 IST

ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात ४०९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता मृतांची संख्या ९२२ झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ९९५ रुग्णांचा शोध शुक्रवारी घेण्यात आला. या रुग्णांसह जिल्ह्यात एक लाख ५५ हजार १३४ रुग्णांची आतापर्यंत नोंद घेण्यात आली आहे. तर २९ जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा चार हजार ८२ वर गेला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात ४०९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता मृतांची संख्या ९२२ झाली आहे. कल्याण - डोंबिवली (केडीएमसी) मनपा परिसरात सर्वाधिक ५९१ रुग्ण नव्याने आढळून आले असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरला ७१ नवे रुग्ण तर तीन मृत्यू झाला आहे. भिवंडी मनपा कार्यक्षेत्रात ३७ रुग्ण नव्याने सापडले असून, एकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेच्या क्षेत्रात १९२ रुग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.नवी मुंबईत ३६८ रुग्ण वाढलेनवी मुंबई : शहरात दिवसभरात ३६८ रुग्ण वाढले आहेत. एकूण रुग्णांची संख्या ३२३७१ झाली आहे. नवी मुंबईमध्ये दिघा वगळता इतर सातही विभागात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. तर शुक्रवारी दिवसभरात ३४५ रुग्ण बरे झाले असून उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीमध्ये ३५६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.वसई-विरारमध्ये १८५ नवे रुग्णवसई : वसई-विरार शहरात शुक्रवारी दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर नवीन बाधित रुग्णसंख्या १८५ने वाढली आहे. तर दिवसभरात २१६ रुग्ण विविध रुग्णालयांतून मुक्त झाले आहेत. सध्या शहरात २,२१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.- अंबरनाथ शहरात ५७ रुग्ण नव्याने आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. बदलापूरमध्ये ९१ रुग्ण सापडले असून शुक्रवारीही एकाचाही मृत्यू झालेला नाही. ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातही १७९ रुग्णांची वाढ झाली असून, तीन मृत्यू झाले आहेत.रायगडमध्ये 615 जणांना कोरोनाची लागणअलिबाग : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी ६१५ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात पनवेल महापालिका क्षेत्रात २१५, पनवेल ग्रामीणमध्ये ७५, उरण ५, खालापूर ३०, कर्जत ३४, पेण ७८, अलिबाग ५६, मुरुड ३, माणगाव २४, तळा ७, रोहा २६, सुधागड २, श्रीवर्धन ४, म्हसळा ४, महाड ३४, पोलादपूर १८ असे एकूण ६१५ रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात एकूण ७९० रुग्ण उपचारांनंतर बरे होऊन घरी गेले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे