शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट; दिवसभरात ३५ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 19:23 IST

CoronaVirus News : ठाणे परिसरात २१३ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. शहरात ४४ हजार ३०६ रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे.

ठळक मुद्देउल्हासनगरात ४२ नवे रुग्ण आढळले आहे. तर, दोघांचा मृत्यू झाला आहे. या शहरात नऊ हजार ९३३ रुग्ण संख्या झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात प्रथमच मंगळवारी कोरोनाचे ८९८ हे कमी रुग्ण आढळून आले आहेत. आता जिल्ह्यात दोन लाख दोन हजार ६३३ रुग्ण झाले आहेत. तर, आज ३५ रुग्णांचा आज मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार १३५ झाली आहे. 

ठाणे परिसरात २१३ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. शहरात ४४ हजार ३०६ रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. मंगळवारी दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे आजपर्यंत एक हजार ११२ मृतांची संख्या झाली आहे. कल्याण - डोंबिवली शहरात १६७ रुग्णांची वाढ झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४८ हजार २७४ रुग्ण बाधित झाले आहेत. तर मृतांची संख्या ९६९ झाली आहे.

उल्हासनगरात ४२ नवे रुग्ण आढळले आहे. तर, दोघांचा मृत्यू झाला आहे. या शहरात नऊ हजार ९३३ रुग्ण संख्या झाली आहे,. तर, मृतांची संख्या ३२७ झालेली आहे. भिवंडी शहरात आज ३२ बाधित आढळले असून एका जणाचा मृत्यू झाला आहे. आता या शहरात बाधित पाच हजार ७०६ झाले असून मृतांची संख्या ३२९ आहे. मीरा भाईंदरमध्ये ११ रुग्णांची तर, पाच जणांच्या मृत्यूची नोंद आज केली आहे. आता बाधितांची संख्या २१ हजार ५०८  झाली आहे, तर, मृतांची संख्या ६८२ पर्यंत गेली आहे.

अंबरनाथमध्ये ३० रुग्ण नव्याने वाढले आहे. तर, आज एकही मृत्यू झाला नाही. या शहरात बाधितांची संख्या सात हजार ४९ झाली असून मृतांची संख्या २५९ वर गेली आहे. बदलापूरमध्ये २९ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या सात हजार १७ झाली आहे. या शहरात आज तीन मृत्यू झाले आहेत. त्यामुळे मृत्यूची संख्या ९६ पर्यंत गेली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीणमध्ये ६५ रुग्णांची वाढ झाली आहे. तर, दहा जणांचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या १६ हजार २१४ असून आतापर्यंत मृतांची संख्या ५०० झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे