शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

CoronaVirus News: ठाण्यातील कळवा रुग्णालयास कोरोनाचा जीवघेणा विळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 00:13 IST

१0 वैद्यकीय अधिकारी, १0 टेक्निशिअन, १५ पुरुष कर्मचारी, १५ सफाई कर्मचारी आणि इतर सात कर्मचाऱ्यांना बाधा झाली आहे. आरोग्यदूतच रुग्ण झाल्याने, सामान्य रुग्णांवर उपचार कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे जवळपास सर्वच कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. या रुग्णालयातील ५१ महिला कर्मचाऱ्यांना लागण झाली असून, त्यापैकी आठ कर्मचारी बºया होऊन पुन्हा रुजू झाल्या आहेत. याशिवाय १0 वैद्यकीय अधिकारी, १0 टेक्निशिअन, १५ पुरुष कर्मचारी, १५ सफाई कर्मचारी आणि इतर सात कर्मचाऱ्यांना बाधा झाली आहे. आरोग्यदूतच रुग्ण झाल्याने, सामान्य रुग्णांवर उपचार कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.कळवा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी, टेक्निशिअन आदींसह अन्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. ७0 ते ८0 टक्के कर्मचाºयांना बाधा झाली आहे. त्यामुळे उर्वरित कर्मचाºयांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. यातूनच हे कर्मचारी रुग्णांवर राग काढत आहेत. त्यामुळे रुग्णांची मानसिक स्थिती ढासळू लागली आहे. या परिस्थितीमुळे व्यथित झालेल्या एका रुग्णाने महापौर आणि आयुक्तांना मेसेज करून याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे.कळवा रुग्णालय कोविड रुग्णालय नाही. आयसोलेशन वॉर्डमुळे येथे कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. त्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. शस्त्रक्रियेची व्यवस्थादेखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाºयांसह रुग्णांचेही हाल सुरु असल्याची व्यथा या रुग्णाने मांडली आहे. येथील १0८ कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात अडकले असून, त्यातील केवळ आठ महिला कर्मचारी कोरोनामुक्त होऊन पुन्हा सेवेत रुजू झाल्या आहेत.दरम्यान, कळवा रुग्णालयात कंत्राटावर ६0 पुरुष कर्मचाºयांची भरती करण्यात आली आहे. महिला कर्मचाºयांची संख्या १४४ एवढी आहे. प्रत्यक्षात ८९ कर्मचारी कामावर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण पडला आहे. प्रत्येक महिला कर्मचाºयाला दोन ते तीन पाळ्या कराव्या लागत आहेत. असे असतानाच येथे कोरोनाबाधित रुग्णांसाठी १00 खाटा सुरु करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दिला आहे. परंतु, कमी कर्मचाºयांमध्ये हे शक्य नाही.>वैद्यकीय अधिकारी काही प्रमाणात बरे होऊन कामावर रुजू होत आहेत. परंतु, महिला कर्मचाºयांची संख्या अपुरी आहे. त्यांच्यावर कामाचा ताण आहे. पुरुष कर्मचारी सध्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. महिला कर्मचाºयांची संख्या वाढवून मिळावी, यासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे.- डॉ. प्रतिभा सावंत - डीन, कळवा रुग्णालय

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस