शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी १२६८ कोरोना रुग्णांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 04:38 IST

४६ मृत्यू : आरोग्य विभागाची माहिती

ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये शुक्रवारी एक हजार २६८ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या एक लाख चार हजार ७० झाली असून ४६ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात दोन हजार ९७१ मृत्यूंची नोंद आतापर्यंत झाली आहे.ठाणे मनपाच्या क्षेत्रात शुक्रवारी २११ नवे रुग्ण सापडल्यामुळे शहरात आता २२ हजार ९३४ रुग्णांची नोंद झाली. तर, आठ जणांच्या मृत्यूने मृतांची संख्या ७२९ वर गेली आहे. कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात २६५ रुग्ण नव्याने आढळून आले. तर, सात जणांचा मृत्यू झाला बाधितांचा आकडा २३ हजार ८१२ वर पोहोचला आहे. नवी मुंबईत शुक्रवारी ३७३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून सहा रुग्ण दगावले आहेत. आता बाधितांची संख्या २० हजार १३० तर मृत्यूची संख्या ४९९ झाली आहे. उल्हासनगरला नव्याने ४० रुग्ण आढळल्याने बाधितांचा आकडा सात हजार २९८ झाला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात १३ नवे रुग्ण सापडले. तर, दोन मृत्यूंची नोंद झाली. या शहरात आजपर्यंत तीन हजार ८५५ बाधितांची तर २६८ मृतांची नोंद झाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये १५० रुग्णांची तर १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या शहरात आता बाधित १० हजार ३९२ तर मृतांचा आकडा ३४७ झाला आहे. अंबरनाथला ३२ रुग्ण नव्याने वाढले, तर एकही मृत्यू झाला नाही. बदलापूरमध्ये ५९ रुग्ण वाढले. बाधित रुग्ण तीन हजार ३३५ झाले आहेत.रायगडमध्ये ४४६ नवे रु ग्णअलिबाग : रायगड जिल्ह्यात शुक्रवार १४ आॅगस्ट रोजी ४४६ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या २० हजारवर पोहोचली आहे. त्यापैकी १६ हजार ५४२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १३०, पनवेल ग्रामीणमध्ये ५३, उरण ४२, खालापूर ३६, कर्जत १८, पेण २५, अलिबाग ४९, मुरुड २, माणगाव २०, तळा २, रोहा १२, सुधागड ३, श्रीवर्धन१३, महाड ४१असे एकूण ४४६ रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एकूण ३६२ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. तर दिवसभरात २१ रुग्णांचा मृत्यू झाला.वसई-विरारमध्ये २८३ रुग्ण कोरोनामुक्तवसई -विरार शहरात शुक्र वारी कोरोनाचे १६७ रूग्ण आढळून आले. तर वसई, नालासोपारा व विरारमध्ये पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात २८३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आल्याची दिलासादायक माहिती महापालिकेने दिली.शुक्र वारी वसई-विरार शहर महापालिका हद्दीत १६७ कोरोना रुग्ण आढळले असून बाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ३२४ वर पोहोचली आहे. सध्या विविध रुग्णालयांमध्ये दोन हजार ५४६ रुग्ण उपचार घेत आहेत.दरम्यान, नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये वसई ५७, वसई-विरार १, नायगाव ५, नालासोपारा ३६ आणि विरार ६८ यांचाा समावेश आहे. यात ९६ पुरुष, तर ७१ महिला आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ११ हजार ४७५ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या