शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात १,१८२ नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या २४ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 04:48 IST

नवी मुंबईत सर्वाधिक ३२१ रुग्ण आढळले तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

ठाणे : बुधवारी दिवसभरात ठाणे जिल्ह्यात ११८२ बाधितांसह २९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २४ हजार ६७४ तर मृतांची संख्या ८४१ झाली आहे. नवी मुंबईत सर्वाधिक ३२१ रुग्ण आढळले तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ५ हजार ३९३ तर मृतांची १८० वर पोहोचली आहे. कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात २२२ रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या ४ हजार १९२ तर मृतांची ८५ झाली आहे. ठाणे पालिका हद्दीत १९७ बाधितांमुळे एकूण रुग्णसंख्या ६ हजार ८२७ वर गेली आहे. तर १० जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या २५२ झाली. भिवंडी पालिका क्षेत्रात ९३ बाधितांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने संख्या एक हजार ३३२ तर मृतांची ८८ वर पोहोचली.मीरा-भार्इंदरमध्ये ९२ रुग्णांसह तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ५७३ तर मृतांची ११९ झालीे. उल्हासनगरात ६९ रुग्णांची नोंद केल्याने बाधितांची संख्या एक हजार २७७ तर मृतांची ३६ आहे. अंबरनाथमध्ये ८४ रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ४०६ तर मृतांची ३४ झाली आहे.बदलापुरात २५ रु ग्णांच्या नोंदीने बाधितांची संख्या ६१८ तर मृतांची १३ झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात ७९ रुग्णांची तर चार जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या १०५६ तर मृतांची संख्या ३४ वर गेली आहे.>वसई-विरारमध्ये ७ रुग्णांचा मृत्यू, १०५ नवीन रुग्णवसई : वसई-विरार शहरात बुधवारी ७ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे पालिका हद्दीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १०० झाली आहे. तर, १०५ नवे रुग्ण आढळले असून, ६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण बाधितांची संख्या २,४५३ वर पोहोचली आहे. तर ९२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस