शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात १,१८२ नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या २४ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 04:48 IST

नवी मुंबईत सर्वाधिक ३२१ रुग्ण आढळले तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

ठाणे : बुधवारी दिवसभरात ठाणे जिल्ह्यात ११८२ बाधितांसह २९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २४ हजार ६७४ तर मृतांची संख्या ८४१ झाली आहे. नवी मुंबईत सर्वाधिक ३२१ रुग्ण आढळले तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ५ हजार ३९३ तर मृतांची १८० वर पोहोचली आहे. कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात २२२ रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या ४ हजार १९२ तर मृतांची ८५ झाली आहे. ठाणे पालिका हद्दीत १९७ बाधितांमुळे एकूण रुग्णसंख्या ६ हजार ८२७ वर गेली आहे. तर १० जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या २५२ झाली. भिवंडी पालिका क्षेत्रात ९३ बाधितांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने संख्या एक हजार ३३२ तर मृतांची ८८ वर पोहोचली.मीरा-भार्इंदरमध्ये ९२ रुग्णांसह तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ५७३ तर मृतांची ११९ झालीे. उल्हासनगरात ६९ रुग्णांची नोंद केल्याने बाधितांची संख्या एक हजार २७७ तर मृतांची ३६ आहे. अंबरनाथमध्ये ८४ रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ४०६ तर मृतांची ३४ झाली आहे.बदलापुरात २५ रु ग्णांच्या नोंदीने बाधितांची संख्या ६१८ तर मृतांची १३ झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात ७९ रुग्णांची तर चार जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या १०५६ तर मृतांची संख्या ३४ वर गेली आहे.>वसई-विरारमध्ये ७ रुग्णांचा मृत्यू, १०५ नवीन रुग्णवसई : वसई-विरार शहरात बुधवारी ७ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे पालिका हद्दीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १०० झाली आहे. तर, १०५ नवे रुग्ण आढळले असून, ६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण बाधितांची संख्या २,४५३ वर पोहोचली आहे. तर ९२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस