शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात १,१८२ नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या २४ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 04:48 IST

नवी मुंबईत सर्वाधिक ३२१ रुग्ण आढळले तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

ठाणे : बुधवारी दिवसभरात ठाणे जिल्ह्यात ११८२ बाधितांसह २९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २४ हजार ६७४ तर मृतांची संख्या ८४१ झाली आहे. नवी मुंबईत सर्वाधिक ३२१ रुग्ण आढळले तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ५ हजार ३९३ तर मृतांची १८० वर पोहोचली आहे. कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात २२२ रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या ४ हजार १९२ तर मृतांची ८५ झाली आहे. ठाणे पालिका हद्दीत १९७ बाधितांमुळे एकूण रुग्णसंख्या ६ हजार ८२७ वर गेली आहे. तर १० जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या २५२ झाली. भिवंडी पालिका क्षेत्रात ९३ बाधितांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने संख्या एक हजार ३३२ तर मृतांची ८८ वर पोहोचली.मीरा-भार्इंदरमध्ये ९२ रुग्णांसह तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ५७३ तर मृतांची ११९ झालीे. उल्हासनगरात ६९ रुग्णांची नोंद केल्याने बाधितांची संख्या एक हजार २७७ तर मृतांची ३६ आहे. अंबरनाथमध्ये ८४ रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ४०६ तर मृतांची ३४ झाली आहे.बदलापुरात २५ रु ग्णांच्या नोंदीने बाधितांची संख्या ६१८ तर मृतांची १३ झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात ७९ रुग्णांची तर चार जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या १०५६ तर मृतांची संख्या ३४ वर गेली आहे.>वसई-विरारमध्ये ७ रुग्णांचा मृत्यू, १०५ नवीन रुग्णवसई : वसई-विरार शहरात बुधवारी ७ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे पालिका हद्दीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १०० झाली आहे. तर, १०५ नवे रुग्ण आढळले असून, ६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण बाधितांची संख्या २,४५३ वर पोहोचली आहे. तर ९२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस