शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

coronavirus: देवदर्शनाला गेलेले कुटुंब लॉकडाउनमुळे अडकून पडले, राज्य सरकारला घातले साकडे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 02:20 IST

अंबरनाथच्या वांद्रापाडा परिसरात राहणारे करण भाट हे कुटुंबातील १८ सदस्यांसह १६ ते २२ मार्च दरम्यान राजस्थानमधील अजमेर येथे देवदर्शनासाठी गेले होते. यामध्ये महिला, वृद्ध तसेच लहान मुलांचा समावेश आहे.

अंबरनाथ : देवदर्शनासाठी गेलेले अंबरनाथमधील कुटुंब लॉकडाउनमुळे राजस्थानमध्ये अडकले आहे. या कुटुंबाला अंबरनाथमध्ये परत आणण्याची व्यवस्था राज्य सरकारने करावी, अशी मागणी होत आहे. अंबरनाथच्या वांद्रापाडा परिसरात राहणारे करण भाट हे कुटुंबातील १८ सदस्यांसह १६ ते २२ मार्च दरम्यान राजस्थानमधील अजमेर येथे देवदर्शनासाठी गेले होते. यामध्ये महिला, वृद्ध तसेच लहान मुलांचा समावेश आहे.लॉकडाउनच्या काळात अजमेरला राहत असलेल्या ठिकाणी जेवणाचे हाल होत आहेत. याशिवाय आवश्यक औषधे वेळेवर उपलब्ध होत नाहीत, परत जाण्याविषयी विचारणा केल्यास कुणी धड उत्तर देत नाहीत. वैद्यकीय तपासणीसाठी गेलो तर योग्य सहकार्य मिळाले नाही. ज्याठिकाणी राहण्यास परवानगी मिळाली, त्याठिकाणी पाणी आणि वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आम्हाला लवकर अंबरनाथला नेण्याची व्यवस्थाकरा, अशी मागणी भाट यांनी केली आहे.ज्याप्रमाणे परदेशात अडकलेल्या भारतीयांना केंद्र सरकारने प्रयत्न करून मायदेशी परत आणले, त्याचप्रमाणे अजमेरला अडकलेल्या भाट कुटुंबीयांना राज्य सरकारने अंबरनाथला आणावे, अशा मागणीचे टिष्ट्वट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे केली असल्याचे मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी सांगितले.२१ मार्चपासून अजमेरात अंबरनाथ येथील भाट कुटुंबीयांचे २२ मार्च रोजी अजमेरहून अंबरनाथला परतीच्या प्रवासासाठी रेल्वेचे आरक्षणही झाले होते. मात्र, २१ मार्चला देशभरात संचारबंदी लागू झाली आणि तेव्हापासून आम्ही अजमेरलाच अडकून पडलो आहोत, असे करण भाट यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे