शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

coronavirus: कोरोनामुळे कल्याण-डोंबिवलीतील परिस्थिती गंभीर - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 06:23 IST

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फडणवीस यांनी कल्याण पश्चिमेतील महापालिकेने अधिग्रहित केलेल्या होलिक्रास कोविड रुग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली.कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फडणवीस यांनी कल्याण पश्चिमेतील महापालिकेने अधिग्रहित केलेल्या होलिक्रास कोविड रुग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप गटनेते शैलेश धात्रक आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले की, रुग्ण संख्या वाढत असताना येथे आॅक्सिजन बेड आणि आयसीयूची कमतरता आहे. तसेच व्हेंटिलेटरही कमी आहेत. आयसीयू बेडचे फोर्टीज रुग्णालय आयुक्त टेकओव्हर करणार आहेत. त्याचबरोबर आॅक्सिजन व आयसीयू बेडची संख्या वाढवण्याचे नियोजन आयुक्तांनी केले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जाणे आवश्यक आहे. कोरोना रुग्णांच्या चाचण्या तातडीने घेतल्या पाहिजेत. त्यांचे रिपोर्ट हे तीन दिवसांनी मिळतात. इतका कालावधी लागण्याचे कारण नाही. या कालावधीत पॉझिटिव्ह रुग्णाकडून अन्य रुग्णांना लागण होऊ शकते. २४ तासांच्या आत प्रशासकीय यंत्रणा व रुग्णाला त्याचा अहवाल मिळाला पाहिजे.महापालिकेकडे कोविड लढ्यासाठी आरोग्य कर्मचारी कमी आहेत. राज्य सरकारने आरोग्य कर्मचारी महापालिकेस दिले पाहिजेत. महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोरोनावर मात करण्यासाठी तोकडी असल्याने राज्य सरकारने कल्याण-डोंबिवलीची गंभीर दखल घेऊन त्यात लक्ष घातले पाहिजे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.भाजपला आंदोलनाचा विसर२३ जुलै रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही कोरोनाचा आढावा घेतला होता. तेव्हा आरोग्य यंत्रणा थिटी असल्याचे भाष्य करून दहा दिवसाची डेडलाइन आयुक्तांना दिली होती. या कालावधीत स्थिती सुधारली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याचा भाजपला विसर पडल्याचे आजच्या भेटी दरम्यान दिसून आले.‘महागड्या गाड्यांपेक्षा आरोग्य यंत्रणेकडे लक्ष द्यावे’भिवंडी : राज्य सरकारने महागड्या गाड्या खरेदीपेक्षा पोलिसांचे वेतन, आरोग्य यंत्रणेकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असा चिमटा फडणवीस यांना रविवारी ठाकरे सरकारला काढला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी येथील इंदिरा गांधी कोविड रुग्णालयाला भेट देत येथील व्यवस्थेची माहिती घेतली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस