शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

coronavirus: ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे ११३४ नवे रुग्ण; पाच जणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 20:43 IST

coronavirus In Thane : जिल्ह्यात आता दोन लाख ७६ हजार ५८६ रुग्ण नोंदल्या गेले असून मृतांची संख्या सहा हजार ३३७ झाली आहे. 

ठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार १३४ रुग्णांची वाढ रविवारी झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ७६ हजार ५८६ रुग्ण नोंदल्या गेले असून मृतांची संख्या सहा हजार ३३७ झाली आहे.     ठाणे शहरात ३२८  रुग्ण सापडले आहे. आता या शहरात ६५ हजार ५४४ बाधीत रुग्ण झाले. आज एकही मृत्यू न झाल्याने येथील मृतांची संख्या एक हजार  ४१२ कायम आहे. कल्याण - डोंबिवलीत ४०४ रुग्णांची वाढ असून तिघांचा मृत्यू आहे. या शहरात ६६ हजार ९५७ बाधीत झाले असून एक हजार २१४ मृत्यूची नोंद आहे.

 उल्हासनगरत ६६ बाधीत सापडले असून एकही मृत्यू नाही. आतापर्यंत बाधीत १२ हजार १७४ झाले असून ३७३ मृत्यू आहे. भिवंडीला १८ बधीत आढळून आला नसून मृत्यूची नोंदही नाही. आता बाधीत सहा हजार ९३८ असून मृतांची संख्या ३५६ आहे. मीरा भाईंदरमध्ये ६४ रुग्णांची नोंद झाल्यामुळे या शहरात आता बाधितांची २७ हजार ९१८ झाली असून मृतांची संख्या ८०६ आहे. 

अंबरनाथमध्ये ३७ रुग्णांची वाढ असून एकही मृत्यू नाही. आता बाधितांची संख्या नऊ हजार १५९ असून मृत्यू ३१६ नोंदलेले आहेत. बदलापूरला ४५ रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधीत १० हजार ४९४  झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू नसून १२३ मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात नऊ रुग्णांची नोंद असून मृत्यू नाही. या परिसरात आता बाधीत १९ हजार ८७० आणि मृत्यू ५९८ आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे