शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

Corona Vaccination: दहा लाख ठाणेकर डाेसच घेईनात! आरोग्य विभागाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 07:48 IST

१० लाख ४० हजार लसीपासून वंचित

- स्नेहा मोरेमुंबई : देशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला १६ जानेवारी रोजी नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. कोरोना विरोधातील महत्त्वाचे शस्त्र मानले जाणाऱ्या या लसीकरण मोहिमेचे महत्त्व अजूनही बऱ्याचा लाभार्थ्यांना समजले नसल्याचे समोर आले आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, १० लाख ४० हजारांहून अधिक ठाणेकरांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही. राज्यात आरोग्य विभाग स्थानिक प्रशासनासह विविध पातळ्यांवर लस साक्षरतेचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरीही ठाणे, नाशिक, जळगाव, नांदेड, अहमदनगर या जिल्ह्यांत कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस न घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे, तर राज्यात केवळ आठ जिल्ह्यांत पहिला डोस न घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या एक लाखापेक्षा कमी आहे. त्यात सिंधुदुर्गमध्ये ३,५२०, वर्धा ३२,६५६, रत्नागिरी ३९,२८२, गोंदिया ५१,३०३, रायगड ७४,०८८, सातारा ९३,२६६ आणि चंद्रपूरमध्ये ९९,०८५ लाभार्थ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला नाही, अशी माहिती अहवालात नमूद आहे. पहिला डोस राहिलेले लाभार्थीठाणे     १०,४०,१५३ नाशिक      ८,०७,३७५ जळगाव     ६,८८,०६० नांदेड    ६,३६,९४० अहमदनगर     ६,१८,१८४ औरंगाबाद     ५,४०,५१६ बीड    ५,२३,७६८ कोविशिल्डचा दुसरा डोस न घेतलेले लाभार्थीपुणे    १०,२०,९१९ नाशिक     ६,१९,९५८ ठाणे    ६,४५,७६७ मुंबई    ६,०२,३०७ नागपूर     ५,६४,४२९ कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस न घेतलेले लाभार्थीबुलडाणा      १,५३,१८० अमरावती     ९२,७६१ वाशिम     ९०,८१६ यवतमाळ     ९०,१३५ लातूर      ८३,८२४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस