शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Corona Vaccination: दहा लाख ठाणेकर डाेसच घेईनात! आरोग्य विभागाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 07:48 IST

१० लाख ४० हजार लसीपासून वंचित

- स्नेहा मोरेमुंबई : देशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला १६ जानेवारी रोजी नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. कोरोना विरोधातील महत्त्वाचे शस्त्र मानले जाणाऱ्या या लसीकरण मोहिमेचे महत्त्व अजूनही बऱ्याचा लाभार्थ्यांना समजले नसल्याचे समोर आले आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, १० लाख ४० हजारांहून अधिक ठाणेकरांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही. राज्यात आरोग्य विभाग स्थानिक प्रशासनासह विविध पातळ्यांवर लस साक्षरतेचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरीही ठाणे, नाशिक, जळगाव, नांदेड, अहमदनगर या जिल्ह्यांत कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस न घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे, तर राज्यात केवळ आठ जिल्ह्यांत पहिला डोस न घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या एक लाखापेक्षा कमी आहे. त्यात सिंधुदुर्गमध्ये ३,५२०, वर्धा ३२,६५६, रत्नागिरी ३९,२८२, गोंदिया ५१,३०३, रायगड ७४,०८८, सातारा ९३,२६६ आणि चंद्रपूरमध्ये ९९,०८५ लाभार्थ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला नाही, अशी माहिती अहवालात नमूद आहे. पहिला डोस राहिलेले लाभार्थीठाणे     १०,४०,१५३ नाशिक      ८,०७,३७५ जळगाव     ६,८८,०६० नांदेड    ६,३६,९४० अहमदनगर     ६,१८,१८४ औरंगाबाद     ५,४०,५१६ बीड    ५,२३,७६८ कोविशिल्डचा दुसरा डोस न घेतलेले लाभार्थीपुणे    १०,२०,९१९ नाशिक     ६,१९,९५८ ठाणे    ६,४५,७६७ मुंबई    ६,०२,३०७ नागपूर     ५,६४,४२९ कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस न घेतलेले लाभार्थीबुलडाणा      १,५३,१८० अमरावती     ९२,७६१ वाशिम     ९०,८१६ यवतमाळ     ९०,१३५ लातूर      ८३,८२४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस