शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

ठाणे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट गडद कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या शंभरी पार ; ६ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 18:43 IST

जिल्ह्यात आता कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. जिल्ह्यात मागील २४ तासात नव्या १४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ही १०५ वर गेली आहे. तर यामध्ये आतापर्यत ६ जणांचा मृत्यु झाला आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोनाबाधित रु ग्णांच्या आकडेवारीत कमालीची वाढ होत आहे. त्यात जिल्ह्यात १४ नव्या कोरोनाग्रस्त रु ग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रु ग्णांच्या संख्येने शंभरी पार केली असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात ठाणे शहरात चार, कल्याणमध्ये सहा आणि मीरा भार्इंदरमध्ये चार अशा १४ नव्या कोरोनाबाधित रु ग्णांची नोंद करण्यात आली असून जिल्ह्यातील बाधितांचा आकडा १०५ वर पोहोचला आहे. तर, कोरोनाने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्याप भिवंडीत एकही रु ग्ण आढळून आला नसल्याची माहिती जिल्हा रु ग्णालय प्रशासनाने दिली.        ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रु ग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे याच आजाराने मृत्यू होणार्यांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट अधिकच गडद होत आहे. सोमवारी ठाणे जिल्ह्यात २४ तासात १४ नव्या कोरोनाबाधित रु ग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे शहरात चार, कल्याणमध्ये सहा आणि मीरा भार्इंदरमध्ये चार रु ग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रु ग्णांची संख्या १०५ इतकी झाली आहे. तर, आतापर्यंत जिल्ह्यात ६ रु ग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालीची देखील नोंद करण्यात आली आहे. यामध्ये नवी मुंबईत दोन, ठाणे, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर येथे प्रत्येकी एक यांचा समावेश आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे जिल्ह्यातील कोरोनाचे संकट गडद होत आहे. तर उल्हानगर महापालिका क्षेत्रात एक आणि ठाणे ग्रामीणमध्ये तीन करोनाबाधित रु ग्ण आहेत. दरम्यान, भिवंडी तालुक्यात अद्याप एकही कोरोनाबाधित रु ग्ण आढळून न आल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या