शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

उल्हासनगरात काँग्रेसकडून 'भारत बंद'ला पाठिंबा; नेहरू चौकात निदर्शने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 17:38 IST

Bharat Bandh : उल्हासनगर काँग्रेसने केंद्र शासनाच्या किसान विरोधी धोरणांना विरोध करीत अनेक मुद्द्यांवर भारत बंदला समर्थन देत नेहरू चौकात निदर्शन केली.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहर काँग्रेसनेभारत बंदला पाठिंबा देऊन नेहरू चौकात पक्ष कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात निदर्शने केली. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेकारीत वाढ होऊन जीवनावश्यक वस्तूचे दर गगनाला भिडल्याचा आरोप यावेळी शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केला.

उल्हासनगरकाँग्रेसने केंद्र शासनाच्या किसान विरोधी धोरणांना विरोध करीत अनेक मुद्द्यांवर भारत बंदला समर्थन देत नेहरू चौकात निदर्शन केली. केंद्रातील मोदी सरकारने किसान विरोधी तीन काळे कायदे आणून या देशातील शेतकरयांना देशोधडीला लावण्याचे काम केल्याचा आरोप यावेळी रोहित साळवे यांनी केली. 

सर्व सार्वजनिक उपक्रम मधिल रेल्वे, बँका, विमानसेवा, रस्ते, विमा कंपन्या, सार्वजनिक उद्योग, दुरसंचार आणि बंदरे इत्यादी एक-एक करून विकण्यात येत आहे. तरुणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊ असे आश्वासन देणाऱ्या भाजपा सरकारने, कोट्यवधी नागरिकांच्या नोकऱ्या संपुष्टात आणल्या आहेत. तसेच पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांचे दर गगनाला भिडले असून नागरिकांत संताप व्यक्त होत असल्याचा आरोप रोहित साळवे यांनी केला. 

देशातील शेतकरी संघटना व डाव्या आघड्यानी भारत बंदचे आव्हान केले. या भारत बंदला शहर काँग्रेस पक्षाने पाठिंबा देऊन नेहरू चौक परिसरातील व्यापाऱ्यांच्या सहकार्याने बाजारपेठ बंद करून निदर्शन केली. निदर्शनात किशोर धडके, महादेव शेलार, आसाराम टाक, दीपक सोनोने, विशाल सोनवणे, नियाज खान, अख्तर खान, अनिल सिन्हा, फरियाद शेख, रोहित ओव्हाळ, गणेश मोरे, मनोहर मनुजा, अनिल यादव, वी. सी. विनोदन, संतोष वानखेडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBharat Bandhभारत बंदcongressकाँग्रेस