शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

‘गोल्डन बेल्ट’बाबत कटिबद्ध- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 23:49 IST

वाढवणवासीयांना मिळाला दिलासा

पालघर : केंद्रातील मोदी सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या वाढवण बंदराच्या उभारणीमुळे जिल्ह्यातील मच्छीमार, शेतकरी, डायमेकर आदी घटकांचे मोठे नुकसान होणार आहे. इथल्या माशांच्या ‘गोल्डन बेल्ट’ आणि जैवविविधतेच्या नुकसानीबाबत आपण गंभीर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केल्याने वाढवणवासीयांना दिलासा मिळाला आहे.केंद्राकडून वाढवण बंदर आणि बुलेट ट्रेन हे प्रकल्प जिल्ह्यावर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थानिकांचा एकमुखाने विरोध कायम असतानाही हे प्रकल्प लादले जात असल्याने गेले काही दिवस वाढवणमध्ये आंदोलने छेडली जात आहेत. वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती, विविध मच्छीमार संघटना, आदिवासी संघटनांना शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिथी विश्रामगृहावर आमंत्रित केले होते. या वेळी मंत्री एकनाथ शिंदे, खा. राजेंद्र गावित, संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक, आमदार श्रीनिवास वनगा, वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, सरचिटणीस वैभव वझे, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, एनएफएफचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ज्योती मेहेर, रामकृष्ण तांडेल, राजन मेहेर, जयेंद्र दुबळा, जयकुमार भाय आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे वाढवणविरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.   वाढवण, बुलेट ट्रेनसह अनेक प्रकल्प जिल्ह्यावर लादले जात असून पोलीस बंदोबस्तात सर्वसामान्यांवर दबाव टाकला जात असल्याची बाब आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. न्याय देण्याची मागणीसूर्या प्रकल्पांतर्गत पुनर्वसन झालेल्या चंद्रनगर आणि हनुमान नगर यांचे तीन वेळा पुनर्वसन होऊन आजही हे बाधित लोक न्यायापासून वंचित असल्याची बाब मच्छीमार नेत्या पूर्णिमा मेहेर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर खासदार गावितांनी याला दुजोरा देत त्यांना न्याय देण्याची मागणी केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे