शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सीएम चषक देशातील वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 22:24 IST

एनआरसी कंपनीच्या कामगारांचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन

ठाणे: वीस लाख खेळाडूंनी नोंदणी केलेली सीएम चषक ही देशातील वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा असून ही नोंदणी 50 लाखांवर जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कल्याणजवळील मोहने येथे एनआरसी मैदानावर सीएम चषक जलयुक्त शिवार स्पर्धेच्या फुटबॉल अंतिम सामन्याचे उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. स्पर्धेतील विजय-पराजय महत्त्वाची नसून संघभावनेतून केलेला खेळ महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. खेळामुळे जीवनात खिलाडूवृत्ती निर्माण होते. सांघिक भावना वाढीस लागते. स्वामी विवेकानंद म्हणायचे, मंदिरापेक्षा तरुणांनी मैदानावर जावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. कल्याण भागातील एनआरसीसारखी मोठी कंपनी अडचणीत आली आहे, कामगारांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर निश्चितपणे तोडगा काढून कामगारांचे संसार वाचविण्यात येतील तसेच रिंग रूटमध्ये ज्यांची घरे जात आहेत, त्यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, उपमहापौर श्रीमती भोईर, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आयुक्त गोविंद बोडके उपस्थिती होते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा