शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

अंबरनाथमध्ये ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 23:57 IST

अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी शहरातील नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी शहरातील नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरूवात शिवाजीनगर परिसरातून झाली. नागरिकांनीही आपल्या प्रभागातील समस्यांचा पाढा नगराध्यक्षांसमोर मांडला.प्रभाग क्रमांक ५३ शिवाजीनगर परिसरातून या संकल्पनेची सुरूवात करण्यात आली. स्थानिक शिवसेना नगरसेविका रेश्मा गुडेकर यांच्या प्रभागातील नागरिकांसोबत संवाद साधण्यात आला. पालिकेचे अधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या समवेत नगराध्यक्षा वाळेकर यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या, सूचना व विचार जाणून घेतले.वाळेकर यांनी या विभागातील गणपती मंदिर, मधली आळी, म्हाडा कॉलनी आदी परिसराची पाहाणी करून येथील रहिवाशांशी संवाद साधला. पालिकेचे उपमुख्याधिकारी व मुख्य स्वच्छता अधिकारी सुरेश पाटील, अभियंता राजेश तडवी, सुनील जाधव, नगरसेवक अ‍ॅड. निखिल वाळेकर, पद्माकर दिघे, उप शहर संघटक चंदा गान हे वाळेकर यांच्या समवेत होते.शहरातील प्रत्येक नागरिकांना इच्छा असूनही पालिकेत येणे शक्य नसते. पालिकेत ज्यांना येणे अशक्य असते त्यांच्या अडचणी समजून घेता येतात. त्यांच्या अडचणी फार मोठया नसतात. मात्र त्यांना प्रत्यक्ष भेटल्याने नागरिकांना विशेष समाधान होते. त्यामुळे हा उपक्रम हाती घेतला आहे असे मत वाळेकर यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :ambernathअंबरनाथthaneठाणे