शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

भिवंडीतील मौलाना आझाद नगर येथे पाणी समस्यासाठी नागरिकांचा मनपा मुख्यालयासमोर आंदोलन 

By नितीन पंडित | Updated: July 12, 2024 17:47 IST

या आंदोलनात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरातील मौलाना आझाद नगर येथे कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून नागरिकांना सध्या गढूळ व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने अनेक वेळा तक्रारी करूनही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने शुक्रवारी महानगर पालिका मुख्यालय समोर परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले. या आंदोलनात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी नागरिकांनी पाणी दो पाणी दो च्या जोरदार घोषणाबाजी करीत  पालिका परिसर दणाणून सोडला होता.सुमारे एक तास सुरू राहिलेल्या या आंदोलनात नंतर पालिका प्रशासनाच्या वतीने आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळास पाणी समस्या सोडविण्यात बाबत आश्वासन देण्यात आले.

मनपा प्रशासनाने जरी आश्वासन दिले असले तरी आमच्या परिसरात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर याहून उग्र आंदोलन मनपा मुख्यालय समोर करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी