शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक, व्यापाऱ्यांकडून वर्गणीसाठी बळजबरी करणाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा होणार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 21:55 IST

गणेशोत्सव मंडळांनी वर्गणी मागण्यासाठी बळजबरी केल्याची तक्रार आल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

मीरा रोड - गणेशोत्सव मंडळांनी वर्गणी मागण्यासाठी बळजबरी केल्याची तक्रार आल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. शिवाय ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डिजे, डॉल्बी सिस्टमला मनाई करतानाच पारंपरिक वाद्यं आवाजाच्या मर्यादेत वाजवा अशी तंबी दिली आहे.सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी मंडळं तसेच वसाहती, चाळ कमिट्या यांनी वर्गणी गोळा करण्याआधी धर्मादाय आयुक्तांची नोंदणी व मंजुरी घेणे बंधनकारक आहे. शिवाय वर्गणी गोळा करण्यासाठी कोणा ही नागरीक, व्यापा-यांसोबत जबरदस्ती करू नये, असे आवाहन सहाय्यक अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे. वर्गणीसाठी बळजबरी केल्याबद्दल तक्रार आल्यास मंडळांच्या पदाधिका-यांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.उत्सव साजरा करताना बहुतांश मंडळांकडून धर्मादाय आयुक्तांकडून नोंदणी वा परवानगी घेतली जात नाही. तसेच नागरिक, व्यापा-यांना अनेक वेळा वर्गणीसाठी दमदाटी व जबरदस्ती केली जाते. या आधी काही प्रकरणात मंडळांच्या पदाधिका-यांवर खंडणीचा गुन्हा सुद्धा दाखल केला गेला आहे. त्यामुळे मनमानी वर्गणी मागणे मंडळ वा वसाहत-चाळ समित्यांना अडचणीचे ठरणार आहे. मंडळांनी नोंदणी करून व सर्व परवानग्या घेऊनच उत्सव साजरा करावा, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्त्याच्या एक तृतीयांश जागेतच मंडप उभारावा व ध्वनी प्रदूषणाबद्दलचे नियम पाळावेत, कार्यक्रम व देखाव्याची माहिती आधी पोलिसांना द्यावी, वादग्रस्त विषय टाळावेत, मिरवणुकीत मद्यपान करू नये, डिजे - डॉल्बी व मोठे स्पिकर वापरू नयेत आदी सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.