शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

अंबरनाथमध्ये नागरिक रस्त्यावर, आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 03:02 IST

मोरीवली येथील रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीने शहरातील कंपन्या आणि त्यापासून निर्माण होणारा प्रदूषणचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अंबरनाथ - मोरीवली येथील रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीने शहरातील कंपन्या आणि त्यापासून निर्माण होणारा प्रदूषणचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रदूषण करणारा आणि शहरासाठी घातक ठरणाऱ्या कंपनींच्या विरोधात बुधवारी मानवी साखळी तयार करून प्रदूषणाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ऐन दिवाळीत हे आंदोलन झाल्याने प्रशासनाला आता तरी जाग येईल का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्ष व त्यांचे नेते ‘दिवाळी पहाट’ सारखे कार्यक्र म करण्यात व्यस्त असताना अंबरनाथ शहरातील नागरिक प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरले होते. डम्पिंग, केमिकल कंपन्यातील धुराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी बी केबिन रोड ते नवरेनगरपर्यंत मानवी साखळी करून प्रशासनाचा निषेध केला. अंबरनाथमध्ये सध्या डम्पिंग आणि एमआयडीसीतील कंपन्यातील घातक आणि दुर्गंधी धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र या समस्येकडे संबंधित यंत्रणा गांभीर्याने पाहत नसल्याने अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागले.डम्पिंगप्रमाणे नागरिकांचा संतापही धगधगत असल्याने वेळीच याकडे लक्ष न दिल्यास याचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डम्पिंग आणि कंपन्यांमधून निघणा-या धुरामुळे ग्रीन सीटी, निसर्ग ग्रीन, नवरेनगर, रॉयल पार्कया भागात राहणाºया लाखो नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. धुरामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले.मानवी साखळीबी केबिन रस्त्यावर सकाळी आठ वाजता दोन किलोमीटर एवढी लांब मानवी साखळी तयार केली होती.प्रशासन कुठली भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :thaneठाणे