शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या पल्हेमध्ये बालविवाह रोखला

By सुरेश लोखंडे | Updated: February 28, 2024 21:40 IST

बालिकेच्या पालकांकडून बालिका १८ वर्षे पूर्ण होत नाही तोपर्यंत तिचे लग्न करणार नाही असे बंधपत्र लिहून घेण्यात आले.

ठाणे : जिल्ह्यातील पल्हे ता. मुरबाड येथे अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या सतर्क यंत्रणेने आत रोखला. त्यामुळे गांवकर्यांमध्ये तर्कवितर्क काढले जात आहेत.

या बालविवाह विषयी ठाणे अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष ठाणे यांना समजली असता त्यांनी ही माहिती शहापूर - मुरबाड संरक्षण अधिकारी यांना दिली. सहाय्यक संरक्षण अधिकारी यांनी मुलीच्या महाविद्यालय येथे जाऊन तिच्या वयाबाबत शहानिशा केली व मुलीबाबत पूर्ण माहिती घेत ज्याठिकाणी लग्न होत आहे त्या जागेची शहानिशा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २८ फेब्रुवारीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेन्द्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा बालविवाह रोखला.

या बालविवाह रोखण्यासाठी दरम्यान टोकाकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सहकार्याने संरक्षण अधिकारी युवराज वडेकर, चाईल्ड लाईफ घ्या श्रद्धा नारकर सहाय्य संरक्षण अधिकारी अंकुश शिंदे, यांचे पूर्ण पथक तेथे पोचले तिथे हळदीची तयारी चालू होती. या ठिकाणी पथका मार्फत बालविवाह संदर्भात पालक आणि मुलगी यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर त्यांना बालकल्याण समितीच्या अध्यक्षांच्या रसोबत व्हिडिओ कॉल करून मुलीशी संवाद साधून देण्यात आले. त्याचप्रमाणे बाल कल्याण समितीने मुलीस व पालकास यांना हजर राहण्यास सांगितले आहे. तसेच बालिकेच्या पालकांकडून बालिका १८ वर्षे पूर्ण होत नाही तोपर्यंत तिचे लग्न करणार नाही असे बंधपत्र लिहून घेण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे