शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता आमीर खान यांच्यात रंगली पाण्यासंदर्भात चर्चा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 15:54 IST

राज्यातील उपलब्ध पाणी, त्याचा विनीयोग, करण्यासह आगामी उन्हाळ्यात राज्यात ठिकठिकाणी उद्भवणाऱ्या पाणी समस्या , त्यावर संभाव्य उपाययोजनांच्या  संकल्पनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रधानसचिव आणि संबंधीत मंत्रालयीन अधिकारी यांच्याशी मंत्रालयात पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता आमीर खान चर्चा केली. 

ठाणे : राज्यातील उपलब्ध पाणी, त्याचा विनीयोग, करण्यासह आगामी उन्हाळ्यात राज्यात ठिकठिकाणी उद्भवणाऱ्या पाणी समस्या , त्यावर संभाव्य उपाययोजनांच्या  संकल्पनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रधानसचिव आणि संबंधीत मंत्रालयीन अधिकारी यांच्याशी मंत्रालयात पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता आमीर खान चर्चा केली. यावेळी ठाण्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी देखील या बैठकीत व्हीडीओ कॉन्स्फरसद्वारे सहभागी झाले. राज्यात मागील वर्षी जलशिवार व जलसंधारणची कामे मोठ्याप्रमाणात झाले आहेत. जुन्या धरणातील गाळ काढून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढवण्यामध्ये राज्य शासनाला चांगले यश मिळाले आहे. शासनाच्या पाण्या संबंधातील योजना लोकचळवळ म्हणून राज्यात राबवण्यात आल्या. ठाणे जिल्ह्यात या चळवळीत नागरीक मोठ्यासंख्येने सहभागी होऊन पाणी समस्येवर मात केली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारा ठाणे जिल्हा पाणी टंचाईने ग्रासलेले असताना जलशिवारच्या लोकचळवळीने त्यावर बऱ्यापैकी मात करणे शक्य झाले. भाजीपाल्यासारख्या रब्बी पिकांसह गुरांसाठी उन्हाळ्यातील काही महिने राणावणात पाणी उपलब्ध झाले.   ग्रामीण आदिवासी, दुर्गमभागातील पाणी समस्या दूर करण्यासाठी आणि शहरातील उपलब्ध पाणी वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवून लोकांमध्ये त्या रूजवण्यासाठी आमीर खान यांच्यासह त्यांच्या फाऊंडेशनचे काम वाखण्याजोगे आहे. देशभरात कार्यकर्त्यांचे जाळे असलेल्या या फाऊंडेशनच्या आजवरच्या अनुभवातून राज्यात आणखी काही करणे शक्य करण्यासाठी या बैठकीतून नक्कीच चांगले फलित होण्याचा अपेक्षा जलसंधारणात व जलशिवारसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAamir Khanआमिर खान