शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

रिक्षाचा धक्का लागल्याने चाकूहल्ला

By admin | Updated: December 24, 2016 03:11 IST

रिक्षाचा धक्का लागला म्हणून चाकूने हल्ला करून दोघांना जखमी केल्याप्रकरणी भार्इंदर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मीरा रोड : रिक्षाचा धक्का लागला म्हणून चाकूने हल्ला करून दोघांना जखमी केल्याप्रकरणी भार्इंदर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तर, यातील मुख्य आरोपी पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. कृष्णानंद दुबे (३५) हा चालक भार्इंदर पश्चिम एसटी स्थानकाजवळून रिक्षा वळवत असताना तेथे उभ्या असलेल्या तरुणांच्या टोळक्यास धक्का लागला. यावरून बाचाबाची होऊन आरोपींनी कृष्णानंदसह इंद्रजित अच्छेभर सिंह (३०) या दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी जवळच असलेल्या भुर्जी पावच्या बाकड्यावरून चाकू व धातूचे भांडे घेऊन कृष्णानंद व इंद्रजितवर हल्ला चढवला. यात कृष्णानंद जबर जखमी झाला. या प्रकरणी भार्इंदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून जयेश सोनावणे (२३) व विक्रांत निजाई (२४) तसेच रवी सेवालाल गुप्ता (२५) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून जयेश, विक्रांत व रवी यांना अटक केली. सरवर पसार झाला. (प्रतिनिधी)