शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मीरा-भार्इंदरच्या पाणीपुरवठा प्रकल्पास केंद्राचे अमृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 02:53 IST

मीरा-भार्इंदर शहरास होणाऱ्या पाणीपुरवठा प्रकल्पास अखेर केंद्र शासनाच्या अमृत योजनेतंर्गत नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

ठाणे : मीरा-भार्इंदर शहरास होणाऱ्या पाणीपुरवठा प्रकल्पास अखेर केंद्र शासनाच्या अमृत योजनेतंर्गत नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. सुर्या पाणीपुरवठा प्रकल्पातून होणारा हा प्रकल्प २०४ कोटी ५५ लाख रुपयांचा असून एमएमआरडीएच्या माध्यमातून तो पूर्ण करण्यास नगरविकास विभागाने १४ जून २०१८ रोजी मंजुरी दिली आहे. येत्या २४ महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश असल्यामुळे मीरा-भार्इंदरची पाणीटंचाई काहीअंशी दूर होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी महापालिकेच्या हिस्स्याचे १०२ कोटी ३८ लाख रुपये एमएमआरडीएला भरण्यास सांगण्यात आले आहे. शिवाय प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती केल्याने एकीकडे महापालिकेला दिलासा मिळाला असतांना टक्केवारी आणि ठेकेदारीचे राजकारण करू पाहणाºया काही स्थानिक राज्यकर्त्यांना नगरविकास विभागाने वेसण घातल्याची चर्चा आहे.मीरा-भार्इंदर शहराची पाणीटंचाई लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने अमृत अभियानात २०१६-१७ च्या आराखड्यात मीरा-भार्इंदरचा समावेश केला होता. अखेर दोन वर्षांनंतर त्यास नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. सुर्या धरणातून होणाºया वसई-विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पास यापूर्वीच मान्यता देण्यात आलेली आहे. त्यापाठोपाठ आता मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रकल्पासही मान्यता दिल्याने दोन्ही शहरांना मोठा दिलासा मिळाला आहे.>असा आहे प्रकल्पमहापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पात काशीदकोपर ते चेने अशी २१.५२ किलोमिटरची 1829 व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार असून त्यावर १४८ कोटी २८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याशिवाय चेने येथील २१ कोटी १० लाख रुपये खर्चुन जलकुंंभ बांधण्यात येणार आहे. तसेच पंपिंग स्टेशनसाठी ३१ कोटी ३० लाख आणि पाणीशुद्धीकरण प्रकल्पावर दोन कोटी ९८ लाख व सुर्यानगर येथील कामावर एक कोटी नऊ लाख असे २०४ कोअी ५५ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.असे मिळणार केंद्र व राज्याचे अनुदानयानुसार या २०४ कोटी ५५ लाख रुपयांपैेकी अमृत योजनेतंर्गत 33.33% वाटा केंद्र शासन उचलणार असून त्याचे ६८ कोटी २४ लाखांचे अनुदान देणार आहे. तर राज्य शासनाचा वाटा 16.67% असून त्यापोटी ३४ कोटी १३ लाखांचे अनुदान नगरविकास देणार आहे.

टॅग्स :Waterपाणी