शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

मेट्रो रेल्वेची कारशेड कोनमध्ये?बाजार समितीच्या विरोधामुळे झाला बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 05:45 IST

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेची कारशेड कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यास बाजार समितीचा विरोध असल्याने त्यासाठी कोन गावानजीक असलेल्या जागेचा गांभीर्याने विचार सुरु आहे. मात्र त्यावर एमएमआरडीएचे अधिकारी बोलण्यास तयार नाहीत.

- मुरलीधर भवारकल्याण : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेची कारशेड कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यास बाजार समितीचा विरोध असल्याने त्यासाठी कोन गावानजीक असलेल्या जागेचा गांभीर्याने विचार सुरु आहे. मात्र त्यावर एमएमआरडीएचे अधिकारी बोलण्यास तयार नाहीत.बाजार समितीच्या ठिकाणी मेट्रो रेल्वेचे शेवटचे स्थानक उभारले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्याठिकाणी जवळच मेट्रोची कारशेड उभारण्याचा प्रस्ताव आला. मात्र मेट्रोसाठी जागा देण्यास किंवा आपल्या जागेच्या डोक्यावर मेट्रोचे स्थानक उभारू देण्यास बाजार समितीने विरोध केला. तसे झाले तर बाजार समितीचा विकास खोळंबण्याचा धोका आहे. एमएमआरडीएने बाजार समितीच्या पदाधिकाºयांना चर्चेसाठी बोलावले. परंतु काहीच निष्पन्न झाले नाही. कारशेडला होणारा विरोध पाहता एमएमआरडीएने पर्यायी जागचा शोध सुरु केला. कोन गावात एक १५ एकर जागा असून तेथे मेट्रो कारशेड उभारता येईल का, याची चाचपणी सुरु आहे. परंतु अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झाले नसल्याने त्याची माहिती देण्यास सूत्रांनी नकार दिला.माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर म्हणाले, सध्या अस्तित्वात असलेल्या भिवंडी-कल्याण- शीळ रोडच्या सहा पदरीकरणाच्या कामाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. दुर्गाडी ते पत्री पूल या दरम्यान सहा पदरीकरणासाठी लगतच्या इमारतीवर हातोडा पडणार आहे. त्या मार्गावर एलिव्हेटेड मेट्रोे मार्ग टाकायचा ठरवला तरी त्यासाठी पोल कुठे व कसे उभे करणार हा प्रश्न आहे. मेट्रोचे नियोजन योग्य पद्धतीने होत नाही. एमएमआरडीए, राज्य रस्ते विकास महामंडळ व पालिकेत समन्वय नसल्याने कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पाचा बोजवारा उडू शकतो.माजी शिवसेना नगरसेवक रवींद्र पाटील म्हणाले की, प्रस्तावित मेट्रो ही दुर्गाडी, सहजानंद चौक, शिवाजी चौक अशी न नेता. दुर्गाडी, खडकपाडा, बिर्ला रोड, भवानी चौक, सिंडीकेट आणि फुले चौकातून न्यावी, अशी मागणी २०१६ मध्ये या प्रकल्पास मान्यता मिळण्यापूर्वी केली होती. मागणी अगोदर केलेली असताना तिचा विचार न करता आता मेट्रोच्या मार्गाला मंजुरी मिळाल्याचे कारण एमएमआरडीएचे अधिकारी देत आहेत. पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर आपली नाराजी घातली आहे.स्थानके जोडण्याचा प्रयत्न- पालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत एरिया बेस डेव्हलपमेंटच्या कामाला प्राधान्य दिले आहे.त्यात कल्याण रेल्वे स्थानक, कल्याण बस डेपो आणि मेट्रोचे बाजार समिती येथील स्थानक हे एकमेकांशी जोडण्याचे निश्चित केले आहे.कल्याण सॅटीस प्रकल्पाचा वापर करून मेट्रो रेल्वे स्टेशनपर्यंत आणण्याची मागणी सुरू आहे. तसे झाल्यास मेट्रो आणि रेल्वे जोडली जाईल.

टॅग्स :kalyanकल्याणMetroमेट्रो