शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

माल उधार घेऊन जा, पण त्या नोटा नकोच!

By admin | Updated: November 10, 2016 03:24 IST

केंद्र सरकारच्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही

कल्याण : केंद्र सरकारच्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही (एपीएमसी) बुधवारी हा परिणाम दिसून आला. या बाजारात माल खरेदी करण्यास आलेल्या ग्राहकांचा कल या नोटा वटवण्याकडेच होता. त्यामुळे एकवेळ माल उधार घेऊन जा, पण ५००आणि एक हजारच्या नोटा नकोत, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली.प्रतिदिन कोट्यवधींची उलाढाल असलेल्या या एपीएमसीतील खरेदी-विक्रीलाही सरकारच्या निर्णयाचा फटका बसला आहे. होलसेल व्यापाऱ्यांकडे माल खरेदीसाठी आलेले किरकोळ व्यापारी आणि ग्राहक यांच्याकडून सर्रास ५०० आणि एक हजारच्या नोटा वटवण्याचा प्रयत्न झाल्याने सुट्या पैशांचीही चणचण निर्माण झाल्याचे चित्र बाजारात दिसत होते. ग्राहक तुटू नयेत, म्हणून उधारीवर माल देण्याचा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला, तर दुसरीकडे ५०० आणि एक हजारच्या नोटा मात्र काही व्यापाऱ्यांनी सर्रासपणे नाकारल्या आहेत. ३० डिसेंबरपर्यंत या नोटा जमा करण्याची मुदत असल्याने व्यापाऱ्यांना या नोटा स्वीकारायला हरकत काय, असा सवाल फुले खरेदीसाठी आलेले डॉ. अजित पांपुटकर यांनी केला. तर, २० रुपयांच्या मालासाठीही ग्राहकांकडून ५०० रुपये काढले जात आहेत, याकडे विक्रेते तुषार भांडवलकर यांनी लक्ष वेधले. ग्राहकांचा कल ५०० व एक हजार नोटा खपवण्याकडे असल्याने सुट्या पैशांची चणचण भासत आहे, अस फुलविक्रे ते शशिकांत कदम आणि नवीन मौर्या यांनी सांगितले. सुटे पैसे आणण्यासाठी आग्रह धरल्याने ग्राहकांशी वाद होत असल्याचे नामदेव सैद म्हणाले. सरकारचा निर्णय चांगला आहे, परंतु व्यवहारात १०० च्या नोटा कमी पडत आहेत, असे विक्रेते अतुल धुमाळ यांनी सांगितले. सामान्य नागरिकाला कालबाह्य झालेल्या नोटा जमा करायला मुदतवाढ मिळावी, अशी अपेक्षा ग्राहक रूपेश होनराव यांनी व्यक्त केली. नोटा जमा करण्यासाठी ५० दिवस दिले आहेत. त्यामुळे आम्ही ग्राहक देत असलेल्या ५०० आणि एक हजारच्या नोटा स्वीकारत असल्याचे फळव्यापारी दया गुप्ता यांनी सांगितले.