शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

खडवलीच्या भातसा नदीत बुडालेल्या दोन युवकांचे मृतदेह सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 20:09 IST

मध्य रेल्वेच्या कल्याण- कसारा मार्गावर असलेल्या खडवली रेल्वे स्थानका नजीकच्या भातसा नदीवर पिकनिक पाॅईंटवर पिकनिक करण्यासाठी मुंबई वरून आलेले दोन युवक पाण्यात बुडाल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या दरम्यान घडली होती.

टिटवाळा: मध्य रेल्वेच्या कल्याण- कसारा मार्गावर असलेल्या खडवली रेल्वे स्थानका नजीकच्या भातसा नदीवर पिकनिक पाॅईंटवर पिकनिक करण्यासाठी मुंबई वरून आलेले दोन युवक पाण्यात बुडाल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या दरम्यान घडली होती. यातील बुडालेल्या युवकांचे मृतदेह शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी हाती लागले आहेत.  

मुंबईतील वडाळा परिसरातील राहणारे आणि मुंबई येथील आय .टी.आय . कॉलेजचे विद्यार्थी  असलेल्या मित्रांचा गुप्र  खडवली येथील भातसा नदीच्या ठिकाणी  गुरुवारी दुपारी पिकनिकसाठी  आले होते. यावेळी  दीड वाजण्याच्या सुमारास ते भातसा नदीत  पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता  दोन तरुणांना नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. गुरुवारी दिवसभर आणि संध्याकाळी शोध घेऊनही त्यांचे मृतदेह हाती लागले नव्हते.

मात्र शुक्रवारी सकाळी पुन्हा त्यांचा स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि त्यांना सहकार्य करणारे बॉर्डर सेक्युरिटी सर्विसची टीम यांच्या मदतीने  शोध घेत असताना सकाळी ११:३० च्या दरम्यान कुष्णा उर्फ  श्रीधर धरणे (१९ ) याचा मृतदेह हाती लागला तर अक्षय गोकुळ भरमे वय २१वर्षे याचा मृतदेह सायंकाळी ४: ३० च्या दरम्यान सापडला आहे. हे मृतदेह शोधण्याकामी गोताखोर स्थानिक युवक गोरख वाघे यांनी अथक परिश्रम घेत हे मृतदेह शोधून काढले. सदर मृतदेह उल्हासनगर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस