शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायास कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
3
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
4
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
5
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
6
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
7
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
8
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
9
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
10
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
11
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
12
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
13
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
14
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
15
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
16
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
17
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
18
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
19
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
20
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?

उल्हासनगरात पावसाळ्यात चालणार बोटिंग - प्रशांत इंगळे

By सदानंद नाईक | Updated: May 9, 2024 19:34 IST

महायुतीकडून हजारो कोटीच्या निधीतून विकास कामे सांगण्यात येते.

उल्हासनगर : महायुतीकडून हजारो कोटीच्या निधीतून विकास कामे सांगण्यात येते. तर दुसरीकडे शहरातील रस्त्याची अवस्था बघता पावसाळ्यात नागरिकांना बोटीद्वारे प्रवास करण्याची वेळ येणार असल्याची टीका कल्याण लोकसभेचे उमेदवार प्रशांत इंगळे यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. 

कल्याण लोकसभेतील निवडणुकीत रंग भरण्यास सुरवात झाली असून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. कल्याण लोकसभेचे बीएसपी पक्षाचे उमेदवार प्रशांत इंगळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत घेऊन, लोकसभाक्षेत्रा अंतर्गत सुरू असलेल्या हजारो कोटीच्या विकास कामावर प्रश्नचिन्हे उभे केले. कल्याण शहराला हजारो कोटीचा निधी देऊनही शहर स्मार्ट सिटी झाले का? तसेच मुंब्रा, कळवा, कल्याण, ग्रामीण कल्याण, उल्हासनगर व अंबरनाथ शहरातील झोपडपट्टी काय अवस्था आहे? लोकल रेल्वेचा प्रवास सुकर झाला का? ग्रामीण परिसरातील नागरिकांची पाण्याची वणवण थांबली का? असे अनेक प्रश्न उभे केले. तसेच निवडणूक भरारी पथकाचे अधिकारी व कर्मचारी संशयित व व्हीआयपी गाडीची तपासणी करण्या ऐवजी सामान्य नागरिकांना त्रास देत असल्याचा आरोपही इंगळे यांनी केला.

 कल्याण लोकसभेतील नागरिकांनी विचार करून परिवर्तन घडून आणणार असल्याचा विश्वास त्यांनी पत्रकार परिषेदेत व्यक्त केला. लोकसभेत एकतर्फी निवडणूक नसून तिरंगी असल्याचे इंगळे म्हणाले. तसेच उल्हासनगरसह इतर शहरातील रस्त्याची अवस्था बघता शासनाने पावसाळ्यात नागरिकांच्या प्रवासासाठी बोटी खरेदी करीन बोटिंगची व्यवस्था करावी. असेही इंगळे म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरRainपाऊस